आत्मप्रेम

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली

आजचे युग गतिमान आहे आणि पैस्याचे मूल्य अतोनात वाढलेले आहे. त्यामुळे जीवनव्यापन करण्यासाठी पैसा अर्जीत करत असतांना कधिकधी स्वत:कडेही आपले लक्ष नसते. आरोग्या संबंद्धीच्या लहान-सहान समस्यांकडे आपण तोवर दुर्लक्ष करत राहतो जोपर्यंत त्यांचे स्वरूप मोठे होत नाही. त्याचप्रमाणे गोष्टी हाताबाहेर जात नाहीत. त्यानंतर आपण स्वत:वर अनाठायी औषधांचा मारा सुरू करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणाही होते. परंतू त्याबरोबर […]

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली Read More »

अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा

आपण अखेरचा श्वास घेतल्यानंतर कोणी आपले नावही उच्चारत नाही. तर बॉडी असे संबोधतात आणी फोनद्वारे एकमेकांना आपल्या अंतिमसंस्काराची वेळ विचारतात. आप्तस्वकीय, प्रियजन, जीवलग मित्र तसेच शेजारी शेजारधर्म म्हणून आपल्या अंतिमसंस्कारात सहभागी होतात. कोणाला आपल्या जाण्याचे दु:ख अनावर होते, कोणी हळहळतो तर कोणी आपल्याबद्दल चांगल्या-वाईट गोष्टी आप-आपसात कुजबुजत असतात. जी माणसे आपण जिवंत असतांना आपल्याला समजून घेणे

अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा Read More »

दयेने विश्वाला जिंका

 आपण सर्व बुद्धांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या ह्या पावन भुमीवरचे रहिवाशी आहोत. येथिल चराचरामध्ये  आणि मातीच्या कणा-कणात दयेचा आणि प्रेमाचा निवास आहे. प्राणिमात्रांमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये आपल्याला त्याची अनुभूती येते. सृष्टी कोणाचेही गुण-दोष बघून त्यांच्यात भेदभाव करत नाही. सर्वांवर सारखीच माया करते. वृक्ष वाटसरूंना सावली देतात. गोड फळांनी प्रत्येकाची भूक भागवितात. हिंस्त्र पशू देखील त्यांना भूक लागल्या शिवाय कोणत्याही अन्य

दयेने विश्वाला जिंका Read More »

लोकात मिसळण्याचे दडपण

पूर्वी लोकात मिसळणे हा सर्वस्वी मानापमानाचा विषय होता. त्यामुळे लग्न समारंभ ह्यात जास्तीत जास्त लोकांना आदरातिथ्याने आमंत्रित करून. आपल्या आयुष्यात मधुर संबंधांचा विस्तार केला जात असे. कारण तेव्हा सामाजीकरण हे एकात्मतेचे किंवा एकजुटतेचे प्रतिनिधीत्व करत असे. मग ते एका गावाचे असो एका वसाहतीचे असो किंवा विशिष्ट जाती धर्माचे असो. कोणत्याही निमित्ताने लोकांनी एकत्र येवून. आपले

लोकात मिसळण्याचे दडपण Read More »

जीवनाचा हेतू

जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो.

जीवनाचा हेतू Read More »

आरामस्थितीचे क्षेत्र

आरामस्थितीत राहणे प्रत्येकास आवडत असते. किंबहुना ती आपल्यासाठी एक अत्यंत सुखद कल्पना आहे. त्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला वेळेचेही भान राहत नाही. तसेच आपण आरामस्थितीत राहण्याच्या मोहापायी काय मिळवले व काय गमावले ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. कडाक्याच्या थंडीत गरम गरम दुलईत आणखी जरा वेळ लोळत पडण्याची मनोमन होणारी तीव्र इच्छा.  जी  आपली दिनचर्या बिघडवीण्यास

आरामस्थितीचे क्षेत्र Read More »

आशेचा किरण

कधी कधी आपल्या आयुष्यात खुप उलथा पालथ चाललेली असते. आपण काय केल्यास परिस्थितीत बदल येवू शकतो हे कळण्यासही मार्ग नसतो. आपले आयुष्य एखाद्या चक्रव्युव्हात फसल्यासारखे वाटते. आपल्या डोक्यात विचारांची गुंतागुंत चाललेली असते. सगळेच अर्थशुन्य झाल्यासारखे वाटते. दिवसा अखेरीस आपल्याला काही निष्पन्न होईल. ह्यावीषयी खात्री वाटत नाही. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना मुठमाती देण्यासाठी संघर्ष करीत

आशेचा किरण Read More »

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य

आपले जीवन तीन टप्प्यांमधे वाटलेले असते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले बालपण. बालपणीचा काळ हा जीवनातील अत्यंत सुखावह काळ मानला जातो. कारण तेव्हा आपले मन निरागस असते व आकार घेत असते. भविष्यातील एक भव्य भवन उभारण्याच्या दिशेने त्याने आपली निर्दोष व निष्पाप पावले उचलली असतात. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या भीतीने आपल्यात जन्म घेतलेला नसतो. त्यामुळे

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य Read More »

विश्वास

विश्वास ही आपल्या अंतकरणातील अशी संपत्ती आहे. जीचे आपल्या माध्यमातून कोणास पाठबळ देणे म्हणजे त्याच्यात प्राण फुंकण्यासारखे असते. परंतू हे जग मात्र शिष्टाचारांच्या व कठोर नियमांच्या धारधार शस्त्रांच्या टोकावर एकमेकांशी व्यवहार करत असते. औपचारीकतेच्या निष्ठूर शब्दांनी कोमल हृदयाची चाळण करत असते. कारण आपण आपसातील विश्वासाची एक अदृश्य परंतू बळकट तार अक्षरशा नष्ट करून टाकलेली आहे.

विश्वास Read More »

संवेदना

संवेदनेतून हृदयाची हृदयाशी तार जोडली जाते. माणुसकीला जाग येते. संवेदनेनेच समाजातील एका अति सामान्य परंतू जागरूक नागरिकालाही व्यक्तीगत पातळीवर महत्व प्राप्त होते. त्यामुळे माणसाच्या हृदयातील संवेदना रूपी ठेवा हाच त्याच्या माणूस असण्याची खरी ओळख आहे. आपल्या आसपासचा समाज जो मुलभूत समस्यांनाही त्यांच्या जगण्याचाच एक भाग समजून त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतो. परंतू एका जागरूक नागरिकाच्या संवेदना

संवेदना Read More »