जनरल

मराठी शाळा – संस्कृतीचा कणा

मी एक पन्नास वर्षीय स्त्री असून एका छोट्याश्या गावातील मराठी शाळेतून शिक्षण घेतलेले आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कारण बालवयात मायबोलीचा उत्तम सराव झालेला असल्याने आज मी एक लेखिका बनू शकले. मी कविता व चारोळ्या लिहू शकते. माझे विविध विषयावरचे लेख माझ्या ”सुगंधा” ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. खरेतर मी आयुष्यभर गृहिणी बनून जगले. मात्र […]

मराठी शाळा – संस्कृतीचा कणा Read More »

पाण्यासारखे बनावे

आपण सगळे जाणतो कि ‘पाणी’ हे सर्व जीवसृष्टी साठी जीवनदायी आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे देखील अवघड आहे. पाण्याची तहान आणखी कशानेही भागवता येत नाही. त्यामुळे तहानेने व्याकुळ झालेले जीव पाण्याच्या एक-एका थेंबासाठी कासावीस होतात. तेव्हा पाण्याचे महत्व आपल्यापैकी प्रत्येकाने जाणने महत्वाचे आहे. पृथ्वीवरचा बराच मोठा भाग पाण्याने व्यापला असला तरिही ते पाणि वापरण्यायोग्य नाही. म्हणूनच उन्हाळ्यात

पाण्यासारखे बनावे Read More »

फटाक्यांची दहशत

आज आपल्या समाजात कालपरत्वे अनेक गोष्टींचे स्वरूप बदललेले आहे. आधुनिकतेने जणूकाही सर्वतोपरी क्रांतीच आणलेली आहे. सणवार हे खरेतर आपल्या संस्कृतीचे प्रतिक मानले जातात. त्यांना जेवढी पारंपारीकतेची झालर असेल तेवढे ते नात्यांमधला दुवा सुद्धा बनतात. परंतू आजचे जग मात्र अतिशय जलद झालेले आहे. पाच दिवसांचा दिवाळ सण जो आरोग्याचे, धनाचे, पतीपत्नीच्या सहजीवनाचे, गायी म्हशींचे तसेच बहिण

फटाक्यांची दहशत Read More »

अहंकाराचा विकृत चेहरा

आपल्या आसपासच्या जगातून हल्ली जे काही आपल्या कानावर पडतं किंवा बघायला मिळतं त्यामुळे मन अक्षरशा चर्र होतं. नात्यांनी केलेले मर्यादांचे उल्लंघन ह्यावर विश्वास बसणं कितीही कठीण असलं. तरी वाईट ह्या गोष्टीच वाटतं की हे अगदी सत्य कथन आहे. लहान सहान कारणांवरून आपल्याच जीवलगांची निर्घुण हत्या करणे माणसांना अगदी सोपे वाटू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी

अहंकाराचा विकृत चेहरा Read More »

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी

नाती आपल्या आयुष्याची जीवनरेखा असतात. म्हणूनच त्यांच्याकरीता आपण रात्रंदिवस झटत असतो. त्यांना जगातील सर्व सुखसोयी प्रदान करता याव्यात ह्यासाठीच आपली सर्व भागदौड सुरू असते. परंतू नाती जोपासण्यास काय एवढे पुरेसे आहे? तर नाही. कोणतेही नाते उमलते व हळूवार विकसित होते ते फक्त वेळेची व भावनांची गुंतवणूक केल्याने. कारण नात्याला मनाची भाषा कळते. तेव्हा मनं जुळल्याशिवाय

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी Read More »

उत्कृष्ट नेतृत्व

नेतृत्व करणे  म्हणजे खूप मोठ-मोठ्या उलाढाली करणे  असा  अर्थ  होत  नाही. किंवा खूप मोठ्या समूहाचेच नेतृत्व करणे असाही शब्दश: अर्थ होत नाही. नेतृत्व करणारा एक कुटूंब प्रमुख असू शकतो. किंवा एक आईसुद्धा असू  शकते. अट  फक्त एकच  असते  कि  नेतृत्व करणार्‍याला त्याचा व्यक्तिगत स्वार्थापलिकडे बघता आले पाहिजे. त्याचे  प्रत्येक पाउल स्वत:मध्ये सर्वतोपरी सुधारणा आणत राहण्याच्या  दिशेने पडले

उत्कृष्ट नेतृत्व Read More »

पिढी घडवूया कृतीतून

आज ज्या वेगाने तंत्रज्ञानामुळे जगाचा कायापालट होत आहे. त्याची प्रचीती आपल्याला रोजच्या जगण्यातून होतच आहे. लोप पावत चाललेल्या पिढीने मात्र शिक्षणरूपी ज्ञानार्जनाची सुरवात पाटी लेखणीने केली होती. तेव्हा शाईनेच कागदावर लिहिण्यास प्रादान्य दिले जाई. अभ्यासक्रमाचे स्वरूपही तेव्हा आताच्या तुलनेत निराळे होते. शिक्षणाच्या जगात तांत्रिक साधनांच्या उपयोगाचा थांगही लागलेला नव्हता. तरीसुद्धा तेव्हाच्या शिक्षण पद्धतीनुसारही लोक सर्व

पिढी घडवूया कृतीतून Read More »

श्रीमंतीची परिभाषा

 आजच्या काळात एखाद्द्या व्यक्तीची श्रीमंती ही भौतिक सुख-सुविधा देणार्‍या वस्तु आणि संपत्ती तसेच प्रसिद्धीशी जोडली जाते. किंबहुना वरवर दिसणार्‍या महागड्या गाड्या, मोठा बंगला, प्रचंड जमापुंजी, धन-दौलत असणारे आणि ज्यांच्या नावापुढे मोठ-मोठ्या पदव्या आहेत. जे विदेशात मोठ्या वेतनाच्या नोकर्‍या करत आहेत. अशा लोकांना समाजाने श्रीमंत घोषीत केलेले आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठा असते. त्यांच्या शब्दाला मान असतो. आणि जो मनुष्य मनाने श्रीमंत

श्रीमंतीची परिभाषा Read More »

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक

 रोज सकाळी कचरा उचलणार्‍यांच्या गाड्या शहरात सर्वत्र फिरत असतात. गाडीवर वाजणारे गाणे प्रत्येकास परिचयाचे झाले आहे. गाडीत बसलेली दोन तरुण मुले. सराईतपणे आणि मन लावून घरोघरचा कचरा गोळा करून गाडीत टाकतात. त्यावेळी मात्र बरेच जण अर्धवट झोपेत आपल्या बिछान्यातच असतात. गाडीवर उंच आवाजात वाजणार्‍या गाण्याने लोकांची झोपमोड होते. तेव्हा ते बाहेर येवून गाणे बंद करण्यास

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक Read More »

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे

आपण पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे. त्यामुळे इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपली बुद्धीमत्ता तल्लख आहे. परीणामस्वरूपी आपल्याला चांगल्या-वाईटाची समजही जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे मनुष्य जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. आपल्यात लोभ मोह स्वार्थ मत्सर द्वेष हे राक्षशी प्रवृत्तीस बढावा देणारे दुर्गूण आहेत. त्याचबरोबर प्रेम दया करूणा निस्वार्थभाव सेवाभाव हे माणुसकीचे दर्शन घडविणारे सुगूण सुद्धा आहेत.

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे Read More »