जनरल

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी

नाती आपल्या आयुष्याची जीवनरेखा असतात. म्हणूनच त्यांच्याकरीता आपण रात्रंदिवस झटत असतो. त्यांना जगातील सर्व सुखसोयी प्रदान करता याव्यात ह्यासाठीच आपली सर्व भागदौड सुरू असते. परंतू नाती जोपासण्यास काय एवढे पुरेसे आहे? तर नाही. कोणतेही नाते उमलते व हळूवार विकसित होते ते फक्त वेळेची व भावनांची गुंतवणूक केल्याने. कारण नात्याला मनाची भाषा कळते. तेव्हा मनं जुळल्याशिवाय […]

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी Read More »

उत्कृष्ट नेतृत्व

नेतृत्व करणे  म्हणजे खूप मोठ-मोठ्या उलाढाली करणे  असा  अर्थ  होत  नाही. किंवा खूप मोठ्या समूहाचेच नेतृत्व करणे असाही शब्दश: अर्थ होत नाही. नेतृत्व करणारा एक कुटूंब प्रमुख असू शकतो. किंवा एक आईसुद्धा असू  शकते. अट  फक्त एकच  असते  कि  नेतृत्व करणार्‍याला त्याचा व्यक्तिगत स्वार्थापलिकडे बघता आले पाहिजे. त्याचे  प्रत्येक पाउल स्वत:मध्ये सर्वतोपरी सुधारणा आणत राहण्याच्या  दिशेने पडले

उत्कृष्ट नेतृत्व Read More »

पिढी घडवूया कृतीतून

आज ज्या वेगाने तंत्रज्ञानामुळे जगाचा कायापालट होत आहे. त्याची प्रचीती आपल्याला रोजच्या जगण्यातून होतच आहे. लोप पावत चाललेल्या पिढीने मात्र शिक्षणरूपी ज्ञानार्जनाची सुरवात पाटी लेखणीने केली होती. तेव्हा शाईनेच कागदावर लिहिण्यास प्रादान्य दिले जाई. अभ्यासक्रमाचे स्वरूपही तेव्हा आताच्या तुलनेत निराळे होते. शिक्षणाच्या जगात तांत्रिक साधनांच्या उपयोगाचा थांगही लागलेला नव्हता. तरीसुद्धा तेव्हाच्या शिक्षण पद्धतीनुसारही लोक सर्व

पिढी घडवूया कृतीतून Read More »

श्रीमंतीची परिभाषा

 आजच्या काळात एखाद्द्या व्यक्तीची श्रीमंती ही भौतिक सुख-सुविधा देणार्‍या वस्तु आणि संपत्ती तसेच प्रसिद्धीशी जोडली जाते. किंबहुना वरवर दिसणार्‍या महागड्या गाड्या, मोठा बंगला, प्रचंड जमापुंजी, धन-दौलत असणारे आणि ज्यांच्या नावापुढे मोठ-मोठ्या पदव्या आहेत. जे विदेशात मोठ्या वेतनाच्या नोकर्‍या करत आहेत. अशा लोकांना समाजाने श्रीमंत घोषीत केलेले आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठा असते. त्यांच्या शब्दाला मान असतो. आणि जो मनुष्य मनाने श्रीमंत

श्रीमंतीची परिभाषा Read More »

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक

 रोज सकाळी कचरा उचलणार्‍यांच्या गाड्या शहरात सर्वत्र फिरत असतात. गाडीवर वाजणारे गाणे प्रत्येकास परिचयाचे झाले आहे. गाडीत बसलेली दोन तरुण मुले. सराईतपणे आणि मन लावून घरोघरचा कचरा गोळा करून गाडीत टाकतात. त्यावेळी मात्र बरेच जण अर्धवट झोपेत आपल्या बिछान्यातच असतात. गाडीवर उंच आवाजात वाजणार्‍या गाण्याने लोकांची झोपमोड होते. तेव्हा ते बाहेर येवून गाणे बंद करण्यास

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक Read More »

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे

आपण पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे. त्यामुळे इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपली बुद्धीमत्ता तल्लख आहे. परीणामस्वरूपी आपल्याला चांगल्या-वाईटाची समजही जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे मनुष्य जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. आपल्यात लोभ मोह स्वार्थ मत्सर द्वेष हे राक्षशी प्रवृत्तीस बढावा देणारे दुर्गूणही आहेत. त्याचबरोबर प्रेम दया करूणा निस्वार्थभाव सेवाभाव हे माणुसकीचे दर्शन घडविणारे सुगूण सुद्धा आहेत.

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे Read More »

जीवनाचा हेतू

जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो.

जीवनाचा हेतू Read More »

आभारी असणे हे महत्वाचे आहे

आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेशी जोडले गेले आहोत. ही विशाल उर्जा जी अदृश्य रूपात आपल्या आयुष्यात कायम कार्यरत असते. तिचे असणे एक शाश्वत सत्य आहे. ती ह्या भूतलावरील प्रत्येक सुक्ष्म जीवजंतूंपासून ते वनस्पतीपर्यंत, प्राणीमात्रांपासून ते मनुष्यापर्यंत सर्वांवर एकसारखी छत्र धरून असते. जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्यावेळी आपल्या वर्तनातील प्रामाणिकपणा आणि अखंडत्व

आभारी असणे हे महत्वाचे आहे Read More »

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा

माणुसकीचे जतन करणे म्हणजे मानवी देहात राहून नैतिकतेने जीवन जगणे होय. आपण सर्व विविध जाती धर्म व संप्रदायात विखुरलेले असतो. त्याचप्रमाणे आपआपल्या धर्माची थोरवी आजीवन गात राहतो. परंतू माणुसकीची कास धरून जगणे आपल्यापैकी प्रत्येकास जमत नाही. कारण माणुसकीचा मार्ग साधा सरळ असला तरी स्वार्थाने बरबटलेल्या आपल्या वैचारिक पातळीस त्याचे मोल सहजा सहजी कळत नाही. खरेतर

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा Read More »

पन्नाशीनंतरचे जीवन

जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले

पन्नाशीनंतरचे जीवन Read More »