मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती
मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके […]
मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती Read More »