जनरल

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती

  मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके […]

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती Read More »

घराचा प्राण

 घर हे प्रत्येकासाठीच एक भावूक करणारे ठिकाण असते. आपण जगात कोठेही फिरलो, कोठेही वावरलो तरी आपले मन घरी येण्यासाठी आतूर असते. कारण घरात आपल्या माणसांसोबतच्या गोड आठवणींची  साठवण असते. निस्वार्थ प्रेम व मायेची जमापुंजी असते. आपण कितीही चुकलो किंवा काहिही झाले तरी घर आपल्याला समजून घेतं. घर म्हणजे आपली पहिली शाळा असते. म्हणूनच प्रत्येकाला घराची अपरिमित

घराचा प्राण Read More »

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते

 मनुष्य पैसा व प्रसिद्धीच्या मोहात इतका बेभान झाला आहे कि त्याला विशाल सृष्टीच्या ताकदीचा व जादूचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी कायम धडपडत असतो. परंतू सृष्टीची जादू मात्र क्षणाक्षणाला सर्वत्र पसरत असते. तसेच त्याचे लाभही आपल्या कळत नकळतपणे आपल्या पदरात पडत असतात. आपल्या आसपास एक उर्जा निरंतर  कार्यरत असते. जी

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते Read More »

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या  पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे  संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य Read More »

शेतीचे महत्व

पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली  नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व

शेतीचे महत्व Read More »

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व

सणासुदीचे दिवस घरात उत्साह व आनंद घेवून येत असतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ह्या ना त्या कारणाने चैतन्य संचारलेले असते. कारण त्या दिवसांचे औचित्य साधून पुजाअर्चा करणे, घरात गोडधोड पदार्थांचा दर्वळ पसरणे, नवनविन वस्तू दागिने व कपड्यांची खरेदी करणे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचप्रमाणे विशेष मुहूर्त बघून संपत्ती खरेदी करणे किंवा घरात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन करणे अशा मनाला

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व Read More »

प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र

प्रोत्साहन व शिस्त Read More »

मदतीचा हेतू व पद्धत

माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकाने तो एक माणुस म्हणून अन्य माणसाशी वागतांना पाळणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे आपला कोणाची मदत करण्याच्या मागचा हेतूही माणुसकीचाच असला पाहिजे. आपण कोणा गरजूस केलेली निरपेक्ष मदत आपल्या आणि गरजूलाही समाधान देवू शकली  पाहिजे. त्यामुळे मदत करतांना आपल्या मनात करुणेचे भाव असणे महत्वाचे असते.    बर्‍याचदा आपल्या घरात जुन्या वस्तू, कपडे साठतात.

मदतीचा हेतू व पद्धत Read More »

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे

 एकोणिसाव्या शतकात बहुतांशी लोक सरकारी नोकर्‍या करत असतांना दिसत असत. फार कमी म्हणजे विशिष्ट समाजातील लोकच व्यवसायांशी जुळलेले असायचे. तेव्हा जास्तीत जास्त घरांमध्ये पुरूष एकटा कमविणारा असायचा कारण घरातील स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य पार पाडत असत. परंतू तरिही घरात आर्थिक नियोजन हे इतके सुनियोजीत असायचे कि एकट्या कमविणार्‍याच्या अत्यंत कमी वेतनातही संपुर्ण कुटूंब सुख समाधानाने जीवन

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे Read More »

आशिर्वादांची जमापुंजी

जेव्हा आपली प्रिय व्यक्ती मृत्युच्या दारात उभी असते. तसेच मृत्युला हुलकावणी देण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडवर संघर्ष करत असते. त्यावेळी विज्ञानानेही हात टेकलेले असतात. पुढे काय होईल ह्याची शाश्वती नसते. अशावेळी सगळे मनोमन त्या व्यक्तीच्या जीवनाच्या सुरक्षेकरीता प्रार्थना करीत असतात. परंतू आपल्या सर्वांच्या त्या प्रार्थनेस व आशिर्वादास मात्र सृष्टीच्या विशाल उर्जेचे पाठबळच प्रभावशाली बनवीत असते. तेव्हाच एखादा

आशिर्वादांची जमापुंजी Read More »