जनरल

जीवनाचा हेतू

जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो. […]

जीवनाचा हेतू Read More »

आभारी असणे हे महत्वाचे आहे

आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेशी जोडले गेले आहोत. ही विशाल उर्जा जी अदृश्य रूपात आपल्या आयुष्यात कायम कार्यरत असते. तिचे असणे एक शाश्वत सत्य आहे. ती ह्या भूतलावरील प्रत्येक सुक्ष्म जीवजंतूंपासून ते वनस्पतीपर्यंत, प्राणीमात्रांपासून ते मनुष्यापर्यंत सर्वांवर एकसारखी छत्र धरून असते. जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्यावेळी आपल्या वर्तनातील प्रामाणिकपणा आणि अखंडत्व

आभारी असणे हे महत्वाचे आहे Read More »

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा

माणुसकीचे जतन करणे म्हणजे मानवी देहात राहून नैतिकतेने जीवन जगणे होय. आपण सर्व विविध जाती धर्म व संप्रदायात विखुरलेले असतो. त्याचप्रमाणे आपआपल्या धर्माची थोरवी आजीवन गात राहतो. परंतू माणुसकीची कास धरून जगणे आपल्यापैकी प्रत्येकास जमत नाही. कारण माणुसकीचा मार्ग साधा सरळ असला तरी स्वार्थाने बरबटलेल्या आपल्या वैचारिक पातळीस त्याचे मोल सहजा सहजी कळत नाही. खरेतर

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा Read More »

पन्नाशीनंतरचे जीवन

जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले

पन्नाशीनंतरचे जीवन Read More »

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती

  मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती Read More »

घराचा प्राण

 घर हे प्रत्येकासाठीच एक भावूक करणारे ठिकाण असते. आपण जगात कोठेही फिरलो, कोठेही वावरलो तरी आपले मन घरी येण्यासाठी आतूर असते. कारण घरात आपल्या माणसांसोबतच्या गोड आठवणींची  साठवण असते. निस्वार्थ प्रेम व मायेची जमापुंजी असते. आपण कितीही चुकलो किंवा काहिही झाले तरी घर आपल्याला समजून घेतं. घर म्हणजे आपली पहिली शाळा असते. म्हणूनच प्रत्येकाला घराची अपरिमित

घराचा प्राण Read More »

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते

 मनुष्य पैसा व प्रसिद्धीच्या मोहात इतका बेभान झाला आहे कि त्याला विशाल सृष्टीच्या ताकदीचा व जादूचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी कायम धडपडत असतो. परंतू सृष्टीची जादू मात्र क्षणाक्षणाला सर्वत्र पसरत असते. तसेच त्याचे लाभही आपल्या कळत नकळतपणे आपल्या पदरात पडत असतात. आपल्या आसपास एक उर्जा निरंतर  कार्यरत असते. जी

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते Read More »

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या  पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे  संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य Read More »

शेतीचे महत्व

पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली  नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व

शेतीचे महत्व Read More »

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व

सणासुदीचे दिवस घरात उत्साह व आनंद घेवून येत असतात. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये ह्या ना त्या कारणाने चैतन्य संचारलेले असते. कारण त्या दिवसांचे औचित्य साधून पुजाअर्चा करणे, घरात गोडधोड पदार्थांचा दर्वळ पसरणे, नवनविन वस्तू दागिने व कपड्यांची खरेदी करणे ह्या सर्व गोष्टी घडत असतात. त्याचप्रमाणे विशेष मुहूर्त बघून संपत्ती खरेदी करणे किंवा घरात एखाद्या मंगलकार्याचे आयोजन करणे अशा मनाला

घरात वार्षिक स्वच्छतेचे महत्व Read More »