जनरल

वारसा

आजच्या आधुनिक युगातील पिढीने नव्याचा ध्यास घेतलेला आहे. ज्यात परप्रांतीय पेहरावा पासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वकाही बदलले आहे. पूर्वी जे पेहराव दैनंदिन जीवनाचा भाग होते ते आता विशेष कौटूंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतरही सांस्कृतीक कार्यक्रमात खास पोषाख म्हणून वापरले जावू लागले आहेत. घरात लहान मुलांना मातृभाषेऐवजी इंग्रजी बोलण्याचे शिकवण्यात येवू लागले आहे. जेणेकरून ते इंग्रजी बोलण्यात तरबेज […]

वारसा Read More »

दुसरी संधी

जीवनात कधी मागे वळून बघण्याची सवड मिळाली  किंवा इच्छा झाली. तर आपल्याला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा जगावेसे वाटते. कारण त्यामुळे वर्तमानातील अनेक दृश्य वेगळी व आपल्याला पाहिजे तशी असू शकली असती. परंतू अर्थातच ही कल्पना कधीही सत्यात उतरविता येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा आपल्या आसपास अनेकांना आपण म्हणतांना ऐकतो कि पुन्हा संधी

दुसरी संधी Read More »

विकास आणी त्याचा अर्थ

विकसीत होत जाणे तसेच प्रगती करणे हा सृष्टीचाच नियम आहे. निसर्गाच्या नियमात प्रत्येक अतिसुक्ष्म, सुक्ष्म गोष्टींचाही विचार असतो. त्यात सृष्टी व जीवसृष्टी यांच्यात ताळमेळ असतो. एका गोष्टीमुळे दुसरीचा विकास होण्यास आपोआपच मदत होते. जमीन आईप्रमाणे तिच्यावर वास्तव्य करणार्‍या जीवजंतू, वनस्पतींचा सांभाळ करते. जेव्हा ग्रिष्माच्या रखरखत्या उन्हाने जमिनीच्या पोटातील पाणि दुरवर निघून जाते तरिसुद्धा काही वनस्पती जमिनीवर तग

विकास आणी त्याचा अर्थ Read More »

आपली अद्वितीय ओळख

सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्‍यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची

आपली अद्वितीय ओळख Read More »

पाळीव प्राण्यांचा सहवास

 अनादी काळापासून प्राणि हे माणसाचे मित्र राहिले आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उत्तमरीतीने वापरही केलेला आहे. पूर्वी जेव्हा वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला नव्हता. तेव्हा घोडा, बैलगाड्या ह्यांच्या सहाय्याने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असत. तसेच शेती करण्यासाठी बैलाचा व गाढवाचा वापर करण्यात येत असे. माल वाहतुकीसाठीही गाढवांचा वापर केल्या जात असे. तसेच राज्यांच्या सिमा

पाळीव प्राण्यांचा सहवास Read More »

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे Read More »

इच्छा तिथे मार्ग

जीवनाच्या विवीध रंगी छटा विलोभनीय असतात. तसेच आपल्या मनाला भुरळ पाडणार्‍या व गुंतवून ठेवणार्‍या असतात. कौटूंबिक सुखाची उबदार चादर ओढून भविष्याची सुखस्वप्न बघत आयुष्याची कल्पना करूनही परमानंद प्राप्त होतो. आपल्या कल्पनेतील आयुष्यात केवळ सुखच असते दु:खाची छायाही आपण त्यावर पडू देत नाही. ज्या कुटूंबात तसेच ज्या परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याचा

इच्छा तिथे मार्ग Read More »

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज

माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात.

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज Read More »

जीवनाचे मुल्यमापन

 जीवन सुंदर आहे. किंबहुना ज्याला जीवनाचा खरा अर्थ कळला तो इतरांच्या जीवनाला मुल्य जोडून जीवनाला आणखीच सुंदर बनवीतो. परंतू आजच्या काळात जो तो प्रत्येक गोष्टीत आपला नफा शोधत असतो. त्या गोष्टीं मागचा समाजव्यापी व राष्ट्र्व्यापी दृष्टीकोन बघण्यास कोणाकडेही वेळ नाही. तरूण पिढी शिक्षणाचे क्षेत्र निवडतांना  त्याची आता किती मागणी आहे हा विचार सर्वप्रथम करत असते. त्याचप्रमाणे

जीवनाचे मुल्यमापन Read More »

अंतर्मनाचे सौंदर्य

जी व्यक्ती आंतरीक सौंदर्याने समृद्ध असते ती देवाचीही लाडकी असते. त्या व्यक्तीचे पडणारे प्रत्येक पाऊल देव अलगद टिपतो. संकटसमयी वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्या पाठीशी उभा राहतो. अंतर्मनाच्या माध्यमातून त्याचे मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे एक बालहृदय निरागस, निष्पाप व निर्दोष असते. आपल्याला  त्यास आजीवन तसेच जोपासता आले तर सृष्टीने दाखवीलेल्या मार्गावर आपण निर्भीडपणे मार्गक्रमण करू शकतो. परंतू जेव्हा त्या अंतर्मनाच्या सौंदर्यावर

अंतर्मनाचे सौंदर्य Read More »