जनरल

देवाचे अस्तित्व

जेव्हा सर्वसामान्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव झाली तेव्हा ते त्यांच्या जीवनातील समस्या व दु:खांचे निरसण करण्यासाठी देवाकडे धाव घेवू लागले. कारण देव सर्वकाही ठिक करेल ह्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे ते लहान सहान कारणांसाठी स्वत: काही प्रयत्न न करता देवाजवळ येवू लागले. देवाला ह्या गोष्टीची जाणीव झाली आणि ह्या गोष्टीची चिंता वाटू लागली कि असेच […]

देवाचे अस्तित्व Read More »

जीवनप्रवास

केशवसूतांच्या ह्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पहायला लावणार्‍या सुंदर ओळी जीवन जगण्याकडे दिशानिर्देश करतात. जीवन हे एखाद्या अर्थपुर्ण गाण्याप्रमाणे असते. तेव्हा ते गुनगुनत असतांना देहभान विसरून जावे. जीवनप्रवासात येणारे कटू अनुभव कटू आठवणी ह्यामध्ये जास्त काळ गुंतून न पडता व त्यांच्याशी संलग्न न होता, त्यामधून योग्य तो धडा घेवून पुढे पुढे चालत रहावे. कारण संलग्न होणे

जीवनप्रवास Read More »

वेळेचे महत्व

   आपले आयुष्य क्षणा क्षणांनी पुढे जात असते. कारण वेळेला गती आहे. वेळेला कदापि आपल्या मुठीत आणता येत नाही. एकदा हातून निसटलेला क्षण कधीकधी आपली इच्छा असूनही पुन्हा जगता येत नाही. त्याचबरोबर कोणत्या क्षणाच्या पोटात आपल्यासाठी काय साठवीलेले आहे हेही आपल्याला ठाऊक नसते. म्हणूनच प्रत्येक क्षणांची गम्मत अनुभवणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा तठस्थ असतो.

वेळेचे महत्व Read More »

प्रेमाची अबोल भाषा

 साधारणपणे दोन व्यक्तीमध्ये आपसात संवाद होण्यासाठी किंवा संभाषण होण्यासाठी भाषेची गरज भासत असते. कारण त्याशिवाय आपल्यात विचारांची आदान-प्रदान होणे अशक्य असते. आपण लहान असतांना जेव्हा बोबडे बोल उच्चारने शिकतो. तेव्हा सुद्धा त्याची सुरवात आपल्या मातृभाषे पासून होते. परंतू त्याही पूर्वी आपण प्रेमाची, मायेची, वात्सल्याची अबोल भाषा अवगत केलेली असते. जी आपल्या आईच्या स्पर्शातून आपल्याला कळालेली

प्रेमाची अबोल भाषा Read More »

जीवनात सवयींचे महत्व

 दिवस उजाडला कि सूर्य उगवणार हे आपल्याला इतके सवयीचे झालेले असते कि त्याविषयी आपल्या मनात कधीही शंका उद्भवत नाही. कारण ते एक शाश्वत सत्य आहे. अशाप्रकारे सवयींनी आपली मानसिकता घडत जाते. तर मानसिकतेने आपले जीवन आकार घेत असते. त्यामुळे चांगल्या सवयी ह्या आयुष्यात ध्येय गाठण्याचा महामार्ग असतात. तसेच वाईट सवयी आपल्याला रसातळाला घेवून जावू शकतात.

जीवनात सवयींचे महत्व Read More »

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी

घर ही अशी संकल्पना आहे जिथे चैतन्य व माणसांमधील एकोपा ह्या गोष्टींना फार महत्व असते. कोणत्याही घरास ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच लाभतात. जेव्हा त्यांच्याशी निगडीत इतर गोष्टींचे संतुलन व मर्यादा घरातील सदस्यांकडून राखल्या जातात. परंतू अनेक नकारात्मक कारणांमुळे त्या गोष्टींना तडा जातो. घर निष्प्राण करण्यास त्या कारणीभूत ठरतात. कारण त्या घरातील माणसांच्या मनात उदासीनतेने घर

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी Read More »

जगणे इतके कठीण का झाले?

 जीवन म्हणजे जगण्यातील कुतूहल. जीवन म्हणजे क्षणा – क्षणांचे ऋणानुबंध. जीवन म्हणजे सुख – दु:खांचा ऊन सावल्यांचा खेळ. जीवन म्हणजे सोहळा. जीवन म्हणजे आपल्या जगण्यातून जीवनाचे प्रतिनिधीत्व करणे. हे जरी खरे असले तरी आज आपण स्वत:ला पडताळून पाहण्याची गरज आहे कि आपल्याला जीवनाचा परिपूर्ण असा अर्थ कळला आहे किंवा नाही. कारण आपण सगळे आज जीवावर

जगणे इतके कठीण का झाले? Read More »

प्रयत्नार्थी परमेश्वर

         ” प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ह्या म्हणीच्या संदर्भांप्रमाणे आपल्या जीवनात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही सत्यात उतरवू शकतो. कारण गोष्टींचे घडून येणे किंवा न घडणे हे जरी कोणाच्याही हातात नसले तरीही त्यापूर्वीचा काळ हा मात्र आपल्या प्रयत्नांचा असतो. जर आपण आपल्या प्रयत्नांप्रती जागरूक असलो. प्रयत्नांना आपल्या

प्रयत्नार्थी परमेश्वर Read More »