मानसिक स्वाथ्य

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान

जीवनाचा प्रवास हा एखाद्द्या ट्रेन सारखा असतो. आपण सगळे मिळून हा प्रवास करीत असतो. ह्या प्रवासात आपण एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतो. त्यात सहभागी होतो. एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आप-आपसात स्वारस्य निर्माण होते. नाती-गोती निर्माण होतात. मैत्रीचे सुंदर बंध निर्माण होतात, जे असे वाटते की कधिही तुटू नयेत. त्यांच्या सहवासाच्या आनंदात आपल्याला स्वत:लाही विसरून जावेसे वाटते. त्यामुळे आपण […]

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान Read More »

संयम राखणे अनिवार्य आहे

 सृष्टीतील सुक्ष्म जीवजंतूंपासून ते पशु-पक्ष्यांपर्यंत सर्वांवर आपण दृष्टीकटाक्ष टाकल्यास आपल्याला सर्वत्र संयम आणि चिकाटीची प्रचीती येते. आकाराने अगदी छोटीशी असलेली मुंगी परंतू तिची कार्यक्षमता आणि चिकाटी बघून आपण अचम्भीत होतो. कारण अनेकदा खाली घसरूनही ती आपला संयम न सोडता प्रयत्नशील राहते. तसेच तिला जिथे पोहचायचे असते तिथे पोहोचल्याशिवाय ती शांत बसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पक्ष्याच्या जोड्याला सुर्य

संयम राखणे अनिवार्य आहे Read More »

मनातील वेदनांवर नैसर्गिक उपचार

आपल्या जीवनात जन्मताच आपल्याला अनेक नात्यांशी ओळख करून दिली जाते. आई-वडील  व बहिण-भाऊ अशा विवीध नात्यांनंतर आपले बालपणीचे व शालेय जीवनातील मित्र आपल्या आयुष्याला दस्तक देतात  आणि जेव्हा आपण मोठे होवून आपल्या खर्‍या जीवनाला सुरवात करतो तेव्हा ह्या समाजाशी आपली ओळख होते. जन्मापासून मोठे होईस्तोवर जे जे लोक जीवनाच्या प्रवासात आपल्या संपर्कात येतात ते आपल्या मनावर त्यांची छाप

मनातील वेदनांवर नैसर्गिक उपचार Read More »

मानसिक वेदनांना लगाम लावा

वेदना ह्या मानसिक असो अथवा शारिरीक त्यांना सहन करणे सोपी गोष्ट नाही. शारिरीक वेदना निदर्शनात येतात. त्यांची सुषृशा करणे ही सोपे असते. परंतू मानसिक वेदनांचे तसे नसते. त्या आतल्या आत आपल्या मनाला पोखरतात. मनाच्या आत वादळ उठलेले असते. परंतू ते आपल्या व्यतिरीक्त कोणालाही दिसत नाही. सतत मनात चाललेला संघर्ष इतरांच्या समजन्या पलिकडचा असतो. त्रास होतोय हे कळून सुद्धा

मानसिक वेदनांना लगाम लावा Read More »

खळखळून हसण्याचे फायदे

आजच्या काळात लोक निरनिराळ्या कारणांमुळे सतत ताण-तणावात असतात. त्यामुळे त्यांचे निरागसपणे खळखळून हसणे दुर्लभ होत चालले आहे. उन्हाळ्यात सगळी भावंडे एकत्र येवून मौजमस्ती करतांंनाचे  तसेच हसता खिदळतांना चे चित्र आता फारच कमी बघावयास मिळते. त्याचीही  अनेक कारणे आहेत. आता लहान मुले विवीध समर क्लासेस मध्ये व्यस्त असतात. त्यानंतर उन्हाळ्यातही त्यांना शाळेकडून मिळालेला गृहपाठ करावा लागतो. आताच्या

खळखळून हसण्याचे फायदे Read More »

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम

घर म्हणजे  आपल्या  भौतिक श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्यासाठी उभारण्यात आलेली वास्तू नाही तसेच घर म्हणजे दगड विटांनी उभ्या केलेल्या चार भिंतीही नाही. तर त्या चार भिंती घरातील माणसांनी घरात रूपांतरीत होतात. त्यांच्या आपसातील जिव्हाळा व आपुलकीने साध्या झोपडीवजा घरालाही स्वर्गाचे रूप प्राप्त होते. परंतू जेव्हा घरातील माणसांच्या विचारातील मतभेद विकोपाला जातात तेव्हा मात्र घराचे रणांगण होते.

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम Read More »

आत्मजागृकता

आपल्याला कित्येकदा सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात करत असतांना हुरूप  जाणवत  नाही. एकप्रकारचा नकारात्मक तणाव आपल्या मनावर असल्यासारखे वाटते. तरीही आपण  प्रत्येक गोष्ट मनापासून व भावना ओतून करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले कशातही मन लागत नाही. आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटतो. आपल्याला अचानक असे वाटू लागते कि आपल्यात अशा कोणत्याही क्षमता नाहीत. ज्यांच्यामुळे आपण जीवनात यशास पात्र होवू. त्या विचारांचा

आत्मजागृकता Read More »

आशेचा किरण

कधी कधी आपल्या आयुष्यात खुप उलथा पालथ चाललेली असते. आपण काय केल्यास परिस्थितीत बदल येवू शकतो हे कळण्यासही मार्ग नसतो. आपले आयुष्य एखाद्या चक्रव्युव्हात फसल्यासारखे वाटते. आपल्या डोक्यात विचारांची गुंतागुंत चाललेली असते. सगळेच अर्थशुन्य झाल्यासारखे वाटते. दिवसा अखेरीस आपल्याला काही निष्पन्न होईल. ह्यावीषयी खात्री वाटत नाही. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना मुठमाती देण्यासाठी संघर्ष करीत

आशेचा किरण Read More »

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य

 आपण लहानपणी आपल्या वडीलधार्‍यांकडून तसेच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेक प्रतिस्पर्धांच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्यातून बोधही घेतला आहे. जसे ससा आणि कासवाची प्रसिद्ध गोष्ट. कासवाच्या निरंतर प्रयासाने ससा, जो चपळ आणि वेगवान होता त्यालाही हरवीले. त्या दोघांच्या पळण्याच्या वेगात प्रचंड तफावत असूनही त्या स्पर्धेत कासव जिंकले. कारण कासवाने स्वत:ला व स्वत:च्या क्षमतांना पुर्णपणे स्विकारले होते. त्याला हेही

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य Read More »

पन्नाशीनंतरचे जीवन

जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले

पन्नाशीनंतरचे जीवन Read More »