मानसिक स्वाथ्य

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या  पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे  संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते […]

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य Read More »

संवेदना

संवेदनेतून हृदयाची हृदयाशी तार जोडली जाते. माणुसकीला जाग येते. संवेदनेनेच समाजातील एका अति सामान्य परंतू जागरूक नागरिकालाही व्यक्तीगत पातळीवर महत्व प्राप्त होते. त्यामुळे माणसाच्या हृदयातील संवेदना रूपी ठेवा हाच त्याच्या माणूस असण्याची खरी ओळख आहे. आपल्या आसपासचा समाज जो मुलभूत समस्यांनाही त्यांच्या जगण्याचाच एक भाग समजून त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष करतो. परंतू एका जागरूक नागरिकाच्या संवेदना

संवेदना Read More »

प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र

प्रोत्साहन व शिस्त Read More »

मदतीचा हेतू व पद्धत

माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकाने तो एक माणुस म्हणून अन्य माणसाशी वागतांना पाळणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे आपला कोणाची मदत करण्याच्या मागचा हेतूही माणुसकीचाच असला पाहिजे. आपण कोणा गरजूस केलेली निरपेक्ष मदत आपल्या आणि गरजूलाही समाधान देवू शकली  पाहिजे. त्यामुळे मदत करतांना आपल्या मनात करुणेचे भाव असणे महत्वाचे असते.    बर्‍याचदा आपल्या घरात जुन्या वस्तू, कपडे साठतात.

मदतीचा हेतू व पद्धत Read More »

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून होत असते. आपले बालपण कसे व कोठे गेले तसेच आपण त्यामधून काय शिकत गेलो आणि मोठे होता होता आपल्यात काय राहून गेले त्यावरून आपला स्वभाव बनत जातो. आपल्या आसपास निरनिराळ्या स्वभावाची माणसे आढळून येतात. कोणी प्रेमळ असतात, कोणी तापट असतात, तर कोणी मिलनसार असतात. परंतू काही माणसांना भेटून

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम Read More »

आत्मसन्मानाचा प्रवास

 घरात मुलगी जन्मास आली कि तिच्या येणाने घरादारात नवचैतन्य पसरते. तसेच तिच्या गोड सहवासाने कुटूंबियांच्याही जीवनाला सकारात्मकरीत्या कलाटणी मिळते. असा विलक्षण अनुभव प्रत्येक जण घेतो. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो. म्हणूनच मुलींचा जन्म सौभाग्याने होतो असे म्हंटले जाते. मुली लहानाच्या मोठ्या होत असतांना आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी झटत असतात. मुलींना

आत्मसन्मानाचा प्रवास Read More »

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे Read More »

मनातील भावनांचे साम्राज्य

आपल्या शरीराचा अदृश्य भाग म्हणजे आपले मन. मनातील आंतरीक जगाशिवाय आपले शरीर केवळ यंत्रासम असते. कारण भावनांचा आपल्या व्यक्तीमत्वावर प्रभाव असतो. कधिकधी उत्तम शारिरीक ठेवण असलेली व सुंदर चेहर्‍याची माणसेही आपल्याला विदृप वाटत असतात. कारण त्यांचे मन स्वच्छ व निर्मळ नसते. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कृतीस भावनांची जोड नसेल तर आपण कोणाच्याही हृदयाला स्पर्श करू शकत

मनातील भावनांचे साम्राज्य Read More »

आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार

आपले स्वत:बरोबरचे नाते Read More »

जिद्द

 जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते.

जिद्द Read More »