तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री
जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई-वडीलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या प्रेमाने केलेल्या संगोपनाची नितांत गरज असते. जसे एखाद्या कोवळ्या रोपास विशेष देखभालीची, जनावराने तोंड लावू नये म्हणून कुंपनाची, तसेच रखरखत्या उन्हापासून वाचवण्याचीही गरज असते. तसेच आपले बालपणही असते ज्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला आपल्या सभोवताल असलेल्या माणसांच्या सहवासात मायेचा व वात्सल्याचा अनुभव हवा हवासा वाटत असतो. त्यामुळे जन्मदात्यांच्या […]
तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री Read More »