रिलेशनशिप्स

आई बाबा

 आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच मुलांना ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. तसेच त्यामागचे हे देखील महत्वाचे कारण असते कि फक्त आई वडीलांचेच मुलांवर विनाअट प्रेम असते. ह्या संपूर्ण विश्वात मुलांना हे प्रेम इतर कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत […]

आई बाबा Read More »

मैत्री

 ज्याच्या जवळ बोलतांना व आपल्या मनातील भाव व्यक्त करतांना लज्जा किंवा संकोच वाटत नाही. ज्याच्याशी कधीही खोटे बोलावेसे वाटत नाही. ज्याला फसवावेसे वाटत नाही. ज्याच्या जवळ पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघड करण्यास कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दु:खाशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप

मैत्री Read More »

रेशमाचे बंध

नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ

रेशमाचे बंध Read More »

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती

  मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती Read More »

घराचा प्राण

 घर हे प्रत्येकासाठीच एक भावूक करणारे ठिकाण असते. आपण जगात कोठेही फिरलो, कोठेही वावरलो तरी आपले मन घरी येण्यासाठी आतूर असते. कारण घरात आपल्या माणसांसोबतच्या गोड आठवणींची  साठवण असते. निस्वार्थ प्रेम व मायेची जमापुंजी असते. आपण कितीही चुकलो किंवा काहिही झाले तरी घर आपल्याला समजून घेतं. घर म्हणजे आपली पहिली शाळा असते. म्हणूनच प्रत्येकाला घराची अपरिमित

घराचा प्राण Read More »

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का?

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे निरपेक्ष योगदान व पडद्यामागची भूमिका ही असतेच. त्याशिवाय त्या पुरुषाचे यशस्वी होणेच अशक्यप्राय आहे. कारण स्त्री मग ती कोणत्याही भूमिकेच्या माध्यमातून का असेना ज्या पुरुषाच्या आयुष्याशी जोडली जाते त्या पुरुषाप्रती कायम कृतज्ञ असते. त्याचप्रमाणे त्या पुरुषाच्या प्रगतीची मनोमन कामना करते. त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींप्रती सतर्कता बाळगते. त्याची काळजी

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का? Read More »

मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास

एका सुंदर टवटवीत व पुर्ण आकार घेतलेल्या फुलाला बघून जसे आपले मन मोहरून जाते. त्याचप्रमाणे त्या फुलाच्या सुवासात व मनमोहक सौंदर्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला आपल्या आसपास काय चालले आहे ह्याचाही काही क्षणांकरीता विसर पडतो. तसेच एखाद्या सुंदर नात्याची सुरवात ज्यात कोमलता असते, हळूवार केलेल्या स्पर्शाला महत्व असते, मनाला मनाची भाषा कळते, एकमेकांची वाट बघण्यात तल्लीन होणे असते

मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास Read More »

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी

भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी Read More »