चला पर्यावरणाचे मित्र बनुया
‘पर्यावरणाची सुरक्षा’ ही आधुनीक युगातील प्राथमिक गरज झाली आहे. कारण मानवनिर्मित अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परंतू फार पुर्वीच्या काळात जेव्हा विजेचाही शोध लागला नव्हता. तेव्हा मात्र पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी तो सुवर्ण काळ होता. कारण तेव्हा नैसर्गीक संसाधनांची भरभराट होती. प्रदुषणाचा स्तर नाममात्र असल्यामुळे हवा शुद्ध होती. हवेत गारवा होता. तेव्हा शेती नैसर्गीक खतांचा वापर करून केली जात […]
चला पर्यावरणाचे मित्र बनुया Read More »