स्पेशल पोस्ट

चला पर्यावरणाचे मित्र बनुया

‘पर्यावरणाची सुरक्षा’ ही आधुनीक युगातील प्राथमिक गरज झाली आहे. कारण मानवनिर्मित अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परंतू फार पुर्वीच्या काळात जेव्हा विजेचाही शोध लागला नव्हता. तेव्हा मात्र पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी तो सुवर्ण काळ होता. कारण तेव्हा नैसर्गीक संसाधनांची भरभराट होती. प्रदुषणाचा स्तर नाममात्र असल्यामुळे हवा शुद्ध होती. हवेत गारवा होता.  तेव्हा शेती नैसर्गीक खतांचा वापर करून केली जात […]

चला पर्यावरणाचे मित्र बनुया Read More »

‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”    मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान

‘आई’ चा सखोल अर्थ Read More »

माझे पहिले पुस्तक

मी माझा लिखाणाचा प्रवास सुरू करून आता दोन पेक्षा अधिक वर्ष झालेत. हा प्रवास सुरू करण्यामागे माझी कोणतीही विशेष महत्वाकांक्षा नव्हती. परंतू माझा व्यक्तीगत रिकामा वेळ सार्थकी लागावा. त्याचप्रमाणे शक्य असल्यास त्यामधून मला थोडेफार अर्थार्जन करता यावे. इतकीच सदिच्छा होती. कारण मी एक गृहिणी आहे. म्हणूनच गृहिणी असलेल्या स्त्रियांनी जर स्वत:ची आत्मप्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीकोनातून स्वत:चे

माझे पहिले पुस्तक Read More »

वडील – म्हणजे एक नेतृत्व

 ‘वडील’ हे आईचेच दुसरे रूप असतात. कारण आईच्या हृदयात मायेचा आणि वात्सल्याचा सागर असतो. तर वडील आपल्या डोळ्यात प्रेम न दाखविता मुलांवर प्रेम करत असतात. त्याचप्रमाणे वडीलांचा आदरयुक्त धाक दाखवूनच आई मुलांना शिस्त लावत असते. त्यामुळे मुले वडीलांपासून जरा लांबच राहतात आणि त्यांच्या नात्यात एकप्रकारची औपचारीकता असते. मुले वडीलांवर आई इतका हक्क गाजवत नाहीत. मुले आई साठी निबंध

वडील – म्हणजे एक नेतृत्व Read More »

मैत्री

 ज्याच्या जवळ बोलतांना व आपल्या मनातील भाव व्यक्त करतांना लज्जा किंवा संकोच वाटत नाही. ज्याच्याशी कधीही खोटे बोलावेसे वाटत नाही. ज्याला फसवावेसे वाटत नाही. ज्याच्या जवळ पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघड करण्यास कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दु:खाशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप

मैत्री Read More »

रेशमाचे बंध

नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ

रेशमाचे बंध Read More »

हुतात्म्यांच्या गौरवगाथा

जे देशासाठी लढले,              ते अमर हुतात्मे झाले      तो तुरूंग तो उपवास,              सोसीला किती वनवास      कुणी फासावरती चढले,             ते अमर हुतात्मे झाले      झगडली झुंजली जनता,             मग स्वतंत्र झाली माता      हिमशिखरी ध्वज फडफडले,             ते

हुतात्म्यांच्या गौरवगाथा Read More »

नवरात्रीचे नऊ रंग

नवरात्री हा दुर्गा मातेच्या दिव्य रुपांचा व स्त्रिशक्तीचा सोहळा आहे. स्त्रियांच्या मांगल्याचा व मातृत्वाचा सम्मान आहे. स्त्रियांनी प्रत्येक युगात त्यांच्यातील अविश्वसनीय क्षमतांना सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्रि सामर्थ्य हे कायमच पुजनीय व वंदनीय आहे. स्त्रियांनी समाज निर्मीत सिमांना ओलांडून आकाशाला गवसणी घातली आहे. आजच्या युगातील स्त्रियांची प्रगती बघता त्यांनी किती मोठा पल्ला गाठला आहे ह्याची

नवरात्रीचे नऊ रंग Read More »

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व

 भारतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 5 सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. कारण शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावेत यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशिल होते. त्याचबरोबर राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाविषयी त्यांना वाटणारे प्रेम व जिव्हाळा तसेच त्यासाठी त्यांनी केलेले 40 वर्षाचे कार्य याचा सम्मान करण्यासाठी म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषीत

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व Read More »

मुलगी लाडाची

घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे

मुलगी लाडाची Read More »