Rekha

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी

नाती आपल्या आयुष्याची जीवनरेखा असतात. म्हणूनच त्यांच्याकरीता आपण रात्रंदिवस झटत असतो. त्यांना जगातील सर्व सुखसोयी प्रदान करता याव्यात ह्यासाठीच आपली सर्व भागदौड सुरू असते. परंतू नाती जोपासण्यास काय एवढे पुरेसे आहे? तर नाही. कोणतेही नाते उमलते व हळूवार विकसित होते ते फक्त वेळेची व भावनांची गुंतवणूक केल्याने. कारण नात्याला मनाची भाषा कळते. तेव्हा मनं जुळल्याशिवाय […]

तंत्रज्ञान – वेळेची गुंतवणूक नात्यांसाठी Read More »

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली

आजचे युग गतिमान आहे आणि पैस्याचे मूल्य अतोनात वाढलेले आहे. त्यामुळे जीवनव्यापन करण्यासाठी पैसा अर्जीत करत असतांना कधिकधी स्वत:कडेही आपले लक्ष नसते. आरोग्या संबंद्धीच्या लहान-सहान समस्यांकडे आपण तोवर दुर्लक्ष करत राहतो जोपर्यंत त्यांचे स्वरूप मोठे होत नाही. त्याचप्रमाणे गोष्टी हाताबाहेर जात नाहीत. त्यानंतर आपण स्वत:वर अनाठायी औषधांचा मारा सुरू करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणाही होते. परंतू त्याबरोबर

सुदृढ आरोग्याची गुरूकिल्ली Read More »

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री

 जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई-वडीलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या प्रेमाने केलेल्या संगोपनाची नितांत गरज असते. जसे एखाद्या कोवळ्या रोपास विशेष देखभालीची, जनावराने तोंड लावू नये म्हणून कुंपनाची, तसेच रखरखत्या उन्हापासून वाचवण्याचीही गरज असते. तसेच आपले बालपणही असते ज्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला आपल्या सभोवताल असलेल्या माणसांच्या सहवासात मायेचा व वात्सल्याचा अनुभव हवा हवासा वाटत असतो. त्यामुळे जन्मदात्यांच्या

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री Read More »

गृहिणी अशी असावी

गृहिणी  म्हंटले की सगळ्यांचा त्या स्त्री कडे बघण्याचा दृष्टीकोनच  वेगळा असतो. सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभी राहते एक सैलसर कपड्यातील व केस विस्कटलेली तसेच स्वत:ला घरकामात गुंतवून घेतलेली स्त्री. जिचा आत्मविश्वास कमी असतो. कारण तिच्या कामातून घरात मिळकत येत नाही. ह्या गोष्टीचा तिच्या मनात न्युनगंड असतो. त्यामुळे तिला सगळेजण तूही काही कर असा सल्ला देतात. आपल्या समाजनिर्मीत

गृहिणी अशी असावी Read More »

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान

जीवनाचा प्रवास हा एखाद्द्या ट्रेन सारखा असतो. आपण सगळे मिळून हा प्रवास करीत असतो. ह्या प्रवासात आपण एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतो. त्यात सहभागी होतो. एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आप-आपसात स्वारस्य निर्माण होते. नाती-गोती निर्माण होतात. मैत्रीचे सुंदर बंध निर्माण होतात, जे असे वाटते की कधिही तुटू नयेत. त्यांच्या सहवासाच्या आनंदात आपल्याला स्वत:लाही विसरून जावेसे वाटते. त्यामुळे आपण

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान Read More »

अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा

आपण अखेरचा श्वास घेतल्यानंतर कोणी आपले नावही उच्चारत नाही. तर बॉडी असे संबोधतात आणी फोनद्वारे एकमेकांना आपल्या अंतिमसंस्काराची वेळ विचारतात. आप्तस्वकीय, प्रियजन, जीवलग मित्र तसेच शेजारी शेजारधर्म म्हणून आपल्या अंतिमसंस्कारात सहभागी होतात. कोणाला आपल्या जाण्याचे दु:ख अनावर होते, कोणी हळहळतो तर कोणी आपल्याबद्दल चांगल्या-वाईट गोष्टी आप-आपसात कुजबुजत असतात. जी माणसे आपण जिवंत असतांना आपल्याला समजून घेणे

अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहा Read More »

चला पर्यावरणाचे मित्र बनुया

‘पर्यावरणाची सुरक्षा’ ही आधुनीक युगातील प्राथमिक गरज झाली आहे. कारण मानवनिर्मित अनेक कारणांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. परंतू फार पुर्वीच्या काळात जेव्हा विजेचाही शोध लागला नव्हता. तेव्हा मात्र पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी तो सुवर्ण काळ होता. कारण तेव्हा नैसर्गीक संसाधनांची भरभराट होती. प्रदुषणाचा स्तर नाममात्र असल्यामुळे हवा शुद्ध होती. हवेत गारवा होता.  तेव्हा शेती नैसर्गीक खतांचा वापर करून केली जात

चला पर्यावरणाचे मित्र बनुया Read More »

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे

काळाच्या गरजेनुसार आजच्या युगात स्त्रियाही मोठ्या प्रमाणात उंबरठ्याबाहेरच्या जगात  प्रगती करतांना दिसतात. त्यामुळे जगात नोकरदार स्त्रियांचा वर्ग दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यासोबतच अशाही स्त्रिया आहेत ज्या गृहिणी आहेत तरीसुद्धा काही कारणास्तव घराचा चरितार्थ चालविण्यास आपल्या कुटूम्बास आर्थिक  मदत करत असतात. त्यासाठी त्या छोटी-मोठी जसे मोलकरीण टेलर स्वयंपाकीण अशा प्रकारची कामे करतांना दिसतात. त्याचप्रमाणे काही स्त्रिया घरात राहून फक्त गृहिणीचे कर्तव्य निभावणार्‍याही असतात.

स्त्रियांनी त्यांच्या रिकाम्या वेळेला उत्पादनक्षम कसे बनवावे Read More »

संयम राखणे अनिवार्य आहे

 सृष्टीतील सुक्ष्म जीवजंतूंपासून ते पशु-पक्ष्यांपर्यंत सर्वांवर आपण दृष्टीकटाक्ष टाकल्यास आपल्याला सर्वत्र संयम आणि चिकाटीची प्रचीती येते. आकाराने अगदी छोटीशी असलेली मुंगी परंतू तिची कार्यक्षमता आणि चिकाटी बघून आपण अचम्भीत होतो. कारण अनेकदा खाली घसरूनही ती आपला संयम न सोडता प्रयत्नशील राहते. तसेच तिला जिथे पोहचायचे असते तिथे पोहोचल्याशिवाय ती शांत बसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पक्ष्याच्या जोड्याला सुर्य

संयम राखणे अनिवार्य आहे Read More »

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण ……..

 आपल्या जीवनप्रवासात आपले सगे-सोयरे, आपले मित्र, आपले कुटूंब तसेच आपण निवडलेले कुटूंब ह्यांचा मोलाचा सहभाग असतो. कुटूंबाचे प्रेम, कुटूंबाचे पाठबळ, कुटूंबाचे मार्गदर्शन आणि कुटूंबाची मोलाची साथ ह्या गोष्टी आयुष्यात आपल्यासाठी पृथ्वीमोलाच्या असतात. कारण ह्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे  आपल्या आयुष्यात असे  साम्राज्य असते कि त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. त्यांच्या अतुलनीय सहकार्याशिवाय आपले इथवर पोहोचणे शक्य झाले नसते

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण …….. Read More »