Rekha

जीवनाचा हेतू

जोपर्यंत आपल्याला आपल्या जगण्याचा हेतू माहित नसतो. तोपर्यंत आपले जगणे दिशाहीन असते. ह्या जगात जन्म घेण्यासाठी लावलेल्या शर्यतीत आपण जिंकलो. म्हणुन आईच्या पोटी जन्म घेवून ह्या जगात येतो. परंतू इथे आल्यावर जिंकणे काय असते आणि हेतू कशास म्हणतात. ह्याचाच आपणास विसर पडत जातो. स्वत:च्या क्षमतांची जाणीव नसल्याने आपण प्रवाहाचा भाग बनुन सामान्य जीवन जगत राहतो. […]

जीवनाचा हेतू Read More »

वडील – म्हणजे एक नेतृत्व

 ‘वडील’ हे आईचेच दुसरे रूप असतात. कारण आईच्या हृदयात मायेचा आणि वात्सल्याचा सागर असतो. तर वडील आपल्या डोळ्यात प्रेम न दाखविता मुलांवर प्रेम करत असतात. त्याचप्रमाणे वडीलांचा आदरयुक्त धाक दाखवूनच आई मुलांना शिस्त लावत असते. त्यामुळे मुले वडीलांपासून जरा लांबच राहतात आणि त्यांच्या नात्यात एकप्रकारची औपचारीकता असते. मुले वडीलांवर आई इतका हक्क गाजवत नाहीत. मुले आई साठी निबंध

वडील – म्हणजे एक नेतृत्व Read More »

आरामस्थितीचे क्षेत्र

आरामस्थितीत राहणे प्रत्येकास आवडत असते. किंबहुना ती आपल्यासाठी एक अत्यंत सुखद कल्पना आहे. त्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला वेळेचेही भान राहत नाही. तसेच आपण आरामस्थितीत राहण्याच्या मोहापायी काय मिळवले व काय गमावले ह्याची जाणीव सुद्धा आपल्याला होत नाही. कडाक्याच्या थंडीत गरम गरम दुलईत आणखी जरा वेळ लोळत पडण्याची मनोमन होणारी तीव्र इच्छा.  जी  आपली दिनचर्या बिघडवीण्यास

आरामस्थितीचे क्षेत्र Read More »

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध

मी मराठी ब्लॉग लेखनाच्या क्षेत्रात नव्यानेच आपली वाटचाल सुरू केली आहे. ज्यामधून स्त्रियांसाठी ह्या श्रेणीत मी विविध लेख लिहून प्रसारित केलेत. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या खडतर आयुष्याचे विविध पैलू आपल्या परीने उघडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी मला आदरणीय वाचक वर्गाकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळाला. स्त्रियांच्या आणखी काही मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकण्याच्या विचारात असतांनाच मी कालच माझा तरुण मुलगा

स्त्रियांचे न बोललेले दुःख – मिसेस चित्रपटाचा आर्त वेध Read More »

आशेचा किरण

कधी कधी आपल्या आयुष्यात खुप उलथा पालथ चाललेली असते. आपण काय केल्यास परिस्थितीत बदल येवू शकतो हे कळण्यासही मार्ग नसतो. आपले आयुष्य एखाद्या चक्रव्युव्हात फसल्यासारखे वाटते. आपल्या डोक्यात विचारांची गुंतागुंत चाललेली असते. सगळेच अर्थशुन्य झाल्यासारखे वाटते. दिवसा अखेरीस आपल्याला काही निष्पन्न होईल. ह्यावीषयी खात्री वाटत नाही. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना मुठमाती देण्यासाठी संघर्ष करीत

आशेचा किरण Read More »

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य

 आपण लहानपणी आपल्या वडीलधार्‍यांकडून तसेच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेक प्रतिस्पर्धांच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्यातून बोधही घेतला आहे. जसे ससा आणि कासवाची प्रसिद्ध गोष्ट. कासवाच्या निरंतर प्रयासाने ससा, जो चपळ आणि वेगवान होता त्यालाही हरवीले. त्या दोघांच्या पळण्याच्या वेगात प्रचंड तफावत असूनही त्या स्पर्धेत कासव जिंकले. कारण कासवाने स्वत:ला व स्वत:च्या क्षमतांना पुर्णपणे स्विकारले होते. त्याला हेही

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य Read More »

गृहिणी आणि मानसिक थकवा

आपण जे काम रोज करतो. ते आवडीचे नसेल आणि मनाविरूद्ध करावे लागत असेल. तर आपल्याला मानसिक आणि शारिरीक थकवा हा येणारच. कारण ते काम करून आपल्याला सहाजिकच कोणताही आनंद होणार नाही. तसेच गृहिणींना करावी लागणारी सर्वच कामे ही स्वखुशीने करावी अशी नसतात. परंतू एखाद्या स्त्रिने जर ते काम स्वेच्छेने स्विकारले असेल तर मात्र ती त्या

गृहिणी आणि मानसिक थकवा Read More »

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य

आपले जीवन तीन टप्प्यांमधे वाटलेले असते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले बालपण. बालपणीचा काळ हा जीवनातील अत्यंत सुखावह काळ मानला जातो. कारण तेव्हा आपले मन निरागस असते व आकार घेत असते. भविष्यातील एक भव्य भवन उभारण्याच्या दिशेने त्याने आपली निर्दोष व निष्पाप पावले उचलली असतात. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या भीतीने आपल्यात जन्म घेतलेला नसतो. त्यामुळे

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य Read More »

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार

 निसर्गानेच स्त्रि आणि पुरूषास वेगवेगळे गुणधर्म देवून घडवीले आहे. स्त्रिया भावनाशील असतात आणि त्यांना भावनेची भाषा कळते. त्याचप्रमाणे  त्यांच्या कडे भावना व्यक्त करण्यासाठी एक अस्त्र असते ते म्हणजे त्यांचे अश्रू. स्त्रियांच्या भावना समजून घेवून  त्यांचे मन जिंकणे अत्यंत सोपे असते. याच्या  अगदी उलट पूरूष असतात. पुरूषांना शौर्य व पराक्रमाची भाषा कळते. ह्याचा अर्थ हा नाही

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार Read More »

स्त्रिया आणि वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त

घराला घरपण तेव्हा येते जेव्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीने अंगणात पाय ठेवता क्षणी त्याला त्याच्या अवती-भोवती सकारात्मक व मनास प्रसन्न करणारे वातावरण अनुभवास येते आणि त्यामुळे त्याला एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा तिथे यावेशे वाटते. कारण घर लहान आहे किंवा मोठे,  झोपडी आहे किंवा बंगला ह्या गोष्टीचा तिळमात्रही फरक पडत नाही. त्यापेक्षा घरातील निट-नेटकेपणा तसेच घराची स्वच्छता 

स्त्रिया आणि वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त Read More »