स्त्रियांसाठी

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा […]

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार

  मुलींची कल्पनाशक्ती ही प्रबळ असते. त्याद्वारे त्या भविष्यात आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबरची अनेक सुखस्वप्ने बघत असतात. त्याचप्रमाणे त्याच सुखद भावनांच्या साथीने वेळ आल्यावर कल्पनेतील नविन जीवनाची खरीखुरी सुरवात देखील करतात. त्यांच्या स्वप्नांच्या जगात  दु:खाला कोठेही थारा नसतो. अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नातील जग एकेदिवशी प्रत्यक्षात साकार होते. जीवनातील त्या आनंदापुढे त्यांना आकाशही ठेंगणे वाटू लागते. तसेच  त्या सुखद अनुभूती

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार Read More »

मुलगी लाडाची

घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे

मुलगी लाडाची Read More »

स्त्रि शक्ती

स्त्रियांना  सृष्टीने विशेष घड्विले आहे. त्याचप्रमाणे त्यांना खास नैसर्गिक जबाबदार्‍या देवून गौरविले सुद्धा आहे. तसेच सृष्टीला हे सुद्धा माहित होते की तिने ज्या जबाबदार्‍या  स्त्रियांवर सोपविल्या आहेत त्यांना स्वबळावर पेलतांना स्त्रियांना मानसिक तसेच शारिरीक वेदनाही होणार आहेत. म्हणूनच त्या त्रासाला किंवा वेदनांना सहन करण्याची आंतरिक ताकद सुद्धा सृष्टीने स्त्रियांना बहाल केली आहे. तेव्हा प्रत्येक स्त्री ही स्त्रीशक्तीच्या व

स्त्रि शक्ती Read More »

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का?

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचे निरपेक्ष योगदान व पडद्यामागची भूमिका ही असतेच. त्याशिवाय त्या पुरुषाचे यशस्वी होणेच अशक्यप्राय आहे. कारण स्त्री मग ती कोणत्याही भूमिकेच्या माध्यमातून का असेना ज्या पुरुषाच्या आयुष्याशी जोडली जाते त्या पुरुषाप्रती कायम कृतज्ञ असते. त्याचप्रमाणे त्या पुरुषाच्या प्रगतीची मनोमन कामना करते. त्याच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींप्रती सतर्कता बाळगते. त्याची काळजी

स्त्रियांना पुरुषांचे पाठबळ आवश्यक का? Read More »

एका आईचे सामर्थ्य

आई हे कोणालाही न उलगडलेलं कोडं असते. त्याचप्रमाणे तिच्या सामर्थ्याचा अंदाज लावणे केवळ अशक्य असते. तिच्याकडे बघण्याचा आपण आपला दृष्टीकोन बदलल्यास आईच्या अनेक सामर्थ्यशाली रूपांचे दर्शन आपल्याला होत असते. देवाला त्याच्या प्रत्येक लेकराजवळ पोहोचने शक्य नसल्याने त्याने स्वत:ची प्रतिकृती म्हणजे आई घडविली. आई म्हणजे देव नाही किंवा कोणी सुपर ह्युमन नाही. ती आपल्याप्रमाणेच एक मनुष्य

एका आईचे सामर्थ्य Read More »

देशकन्या

  शाळेच्या पवित्र पटांगणावर सामूहिकरीत्या प्रतिज्ञा ग्रहण करत असतांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालमनावर आपल्या देशबांधवांप्रती कर्तव्यांचे पालन करण्याचा संदेश वारंवार कोरला जातो. तरीसुद्धा मोठेपणी आपल्याच देशकन्येच्या व देशभगीनीच्या शरीराची विटंबना करतांना विकृतीचा कळस गाठलेल्या माणसांना लाज वाटत नाही. किंवा त्याक्षणी त्यांना आपल्याच घरातील आई बहिण मुलगी ह्या स्त्रियांची आठवण देखील होत नाही. कलकत्ता शहरात घडलेल्या ह्या

देशकन्या Read More »

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी

भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी Read More »

आत्मसन्मानाचा प्रवास

 घरात मुलगी जन्मास आली कि तिच्या येणाने घरादारात नवचैतन्य पसरते. तसेच तिच्या गोड सहवासाने कुटूंबियांच्याही जीवनाला सकारात्मकरीत्या कलाटणी मिळते. असा विलक्षण अनुभव प्रत्येक जण घेतो. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो. म्हणूनच मुलींचा जन्म सौभाग्याने होतो असे म्हंटले जाते. मुली लहानाच्या मोठ्या होत असतांना आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी झटत असतात. मुलींना

आत्मसन्मानाचा प्रवास Read More »