Rekha

जिद्द

 जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते. […]

जिद्द Read More »

वेळेचे महत्व

   आपले आयुष्य क्षणा क्षणांनी पुढे जात असते. कारण वेळेला गती आहे. वेळेला कदापि आपल्या मुठीत आणता येत नाही. एकदा हातून निसटलेला क्षण कधीकधी आपली इच्छा असूनही पुन्हा जगता येत नाही. त्याचबरोबर कोणत्या क्षणाच्या पोटात आपल्यासाठी काय साठवीलेले आहे हेही आपल्याला ठाऊक नसते. म्हणूनच प्रत्येक क्षणांची गम्मत अनुभवणे गरजेचे असते. प्रत्येक क्षण हा तठस्थ असतो.

वेळेचे महत्व Read More »

प्रेमाची अबोल भाषा

 साधारणपणे दोन व्यक्तीमध्ये आपसात संवाद होण्यासाठी किंवा संभाषण होण्यासाठी भाषेची गरज भासत असते. कारण त्याशिवाय आपल्यात विचारांची आदान-प्रदान होणे अशक्य असते. आपण लहान असतांना जेव्हा बोबडे बोल उच्चारने शिकतो. तेव्हा सुद्धा त्याची सुरवात आपल्या मातृभाषे पासून होते. परंतू त्याही पूर्वी आपण प्रेमाची, मायेची, वात्सल्याची अबोल भाषा अवगत केलेली असते. जी आपल्या आईच्या स्पर्शातून आपल्याला कळालेली

प्रेमाची अबोल भाषा Read More »

नात्यांची गुंफण

आपल्या जीवनात नाती फार महत्वाची असतात. कारण नाती म्हणजे ह्या विशाल अनोळखी जगात काही निवडक माणसे असतात. ज्यांच्या हृदयात आपल्यासाठी महत्वाचे स्थान असते. ती निवडक माणसे आपल्याशी निगडीत सुख-दु:खाशी संलग्न असतात. जे आयुष्याच्या कठीण वळणावर आपली सोबत करतात. जे आपल्याला मोलाचे मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवितात. जे आपल्या पासून दूर असले तरी आठवणींच्या स्वरूपात कायम

नात्यांची गुंफण Read More »

जीवनात सवयींचे महत्व

 दिवस उजाडला कि सूर्य उगवणार हे आपल्याला इतके सवयीचे झालेले असते कि त्याविषयी आपल्या मनात कधीही शंका उद्भवत नाही. कारण ते एक शाश्वत सत्य आहे. अशाप्रकारे सवयींनी आपली मानसिकता घडत जाते. तर मानसिकतेने आपले जीवन आकार घेत असते. त्यामुळे चांगल्या सवयी ह्या आयुष्यात ध्येय गाठण्याचा महामार्ग असतात. तसेच वाईट सवयी आपल्याला रसातळाला घेवून जावू शकतात.

जीवनात सवयींचे महत्व Read More »

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी

घर ही अशी संकल्पना आहे जिथे चैतन्य व माणसांमधील एकोपा ह्या गोष्टींना फार महत्व असते. कोणत्याही घरास ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच लाभतात. जेव्हा त्यांच्याशी निगडीत इतर गोष्टींचे संतुलन व मर्यादा घरातील सदस्यांकडून राखल्या जातात. परंतू अनेक नकारात्मक कारणांमुळे त्या गोष्टींना तडा जातो. घर निष्प्राण करण्यास त्या कारणीभूत ठरतात. कारण त्या घरातील माणसांच्या मनात उदासीनतेने घर

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी Read More »

भीतीवर विजय कसा मिळवावा

 जीवन सुंदर आणि सीमित आहे. आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण उत्साहीतपणे, आनंदाने व विपरीत परिस्थितीतून धाडसाने मार्ग काढत जगाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक क्षणास स्मरणीय व अर्थपूर्ण बनविले पाहिजे. तरच आपल्या मनाचा प्रत्येक कप्पा मोकळा होतो. तसेच आपले जीवन इतरांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण ठरते. आपण मात्र जीवनभर पैसे कमविण्याचे मशीन बनून रडत कुढत व तक्रारी

भीतीवर विजय कसा मिळवावा Read More »

सुखाचा शोध

आपल्यापैकी कोणासही आजतागायत सुखाची परिभाषा पूर्णपणे कळलेली नाही. त्यामुळे आपण आपआपल्या तर्क वितर्का प्रमाणे सुखाचा वेगवेगळा अर्थ लावत असतो. कोणी भौतिक श्रीमंतीशी सुखाला जोडतात. तर कोणी सेवाभावातून सुख अनुभवत असतात. तसेच कोणी त्यागाच्या परीसिमेतून दैवी सुखाचा आनंद घेतात. परंतू प्रत्येकास सुख व जगण्याचे समाधान पाहिजे असते. दु;खाला आनंदाने मिठी मारणारे बोटांवर मोजण्याइतकेच असतात. परंतू त्यांच्या

सुखाचा शोध Read More »

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया

 आपले स्वत:बरोबरचे नाते जोपर्यंत उत्तम होत नाही. आपण स्वत:ला जोपर्यंत सखोल जाणून घेत नाही. तसेच आपणही चुकू शकतो. हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मान्य करत नाही. तोपर्यंत आपले इतरांशी वाद व इतरांचा आपल्याला विरोध हा होतच राहतो. कारण काही निवडक नाती वगळता आपल्याशी संबंधीत इतर लोक हे मुख्यत्वे करून अपेक्षा व औपचारीकतेच्या माध्यमातून आपल्याबरोबर जुळलेले असतात.

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया Read More »

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष

 नवीन पिढीचा उदय होणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्याचबरोबर त्या पिढीस घडविण्याचे कार्यही मागे पडत चाललेली जुनी पिढीच करत असते. तरीदेखील ह्या दोन पिढ्यांमध्ये आपोआपचकधी ना कधी अंतर निर्माण होते. तसेच हे अंतर बरेचदा त्यांच्यातील संघर्षाचे कारणही बनते. कारण नव्या युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे,  शिक्षणपद्धतीमुळे नवीन पिढीस लाभलेले विशेषाधिकार त्यांच्या बुद्धीमत्तेस तल्लख बनवित आहेत. त्यामुळे

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष Read More »