Rekha

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी

घर ही अशी संकल्पना आहे जिथे चैतन्य व माणसांमधील एकोपा ह्या गोष्टींना फार महत्व असते. कोणत्याही घरास ह्या दोन्ही गोष्टी तेव्हाच लाभतात. जेव्हा त्यांच्याशी निगडीत इतर गोष्टींचे संतुलन व मर्यादा घरातील सदस्यांकडून राखल्या जातात. परंतू अनेक नकारात्मक कारणांमुळे त्या गोष्टींना तडा जातो. घर निष्प्राण करण्यास त्या कारणीभूत ठरतात. कारण त्या घरातील माणसांच्या मनात उदासीनतेने घर […]

घरास निष्प्राण करणाऱ्या गोष्टी Read More »

भीतीवर विजय कसा मिळवावा

 जीवन सुंदर आणि सीमित आहे. आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण उत्साहीतपणे, आनंदाने व विपरीत परिस्थितीतून धाडसाने मार्ग काढत जगाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक क्षणास स्मरणीय व अर्थपूर्ण बनविले पाहिजे. तरच आपल्या मनाचा प्रत्येक कप्पा मोकळा होतो. तसेच आपले जीवन इतरांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण ठरते. आपण मात्र जीवनभर पैसे कमविण्याचे मशीन बनून रडत कुढत व तक्रारी

भीतीवर विजय कसा मिळवावा Read More »

सुखाचा शोध

आपल्यापैकी कोणासही आजतागायत सुखाची परिभाषा पूर्णपणे कळलेली नाही. त्यामुळे आपण आपआपल्या तर्क वितर्का प्रमाणे सुखाचा वेगवेगळा अर्थ लावत असतो. कोणी भौतिक श्रीमंतीशी सुखाला जोडतात. तर कोणी सेवाभावातून सुख अनुभवत असतात. तसेच कोणी त्यागाच्या परीसिमेतून दैवी सुखाचा आनंद घेतात. परंतू प्रत्येकास सुख व जगण्याचे समाधान पाहिजे असते. दु;खाला आनंदाने मिठी मारणारे बोटांवर मोजण्याइतकेच असतात. परंतू त्यांच्या

सुखाचा शोध Read More »

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया

 आपले स्वत:बरोबरचे नाते जोपर्यंत उत्तम होत नाही. आपण स्वत:ला जोपर्यंत सखोल जाणून घेत नाही. तसेच आपणही चुकू शकतो. हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मान्य करत नाही. तोपर्यंत आपले इतरांशी वाद व इतरांचा आपल्याला विरोध हा होतच राहतो. कारण काही निवडक नाती वगळता आपल्याशी संबंधीत इतर लोक हे मुख्यत्वे करून अपेक्षा व औपचारीकतेच्या माध्यमातून आपल्याबरोबर जुळलेले असतात.

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया Read More »

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष

 नवीन पिढीचा उदय होणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्याचबरोबर त्या पिढीस घडविण्याचे कार्यही मागे पडत चाललेली जुनी पिढीच करत असते. तरीदेखील ह्या दोन पिढ्यांमध्ये आपोआपचकधी ना कधी अंतर निर्माण होते. तसेच हे अंतर बरेचदा त्यांच्यातील संघर्षाचे कारणही बनते. कारण नव्या युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे,  शिक्षणपद्धतीमुळे नवीन पिढीस लाभलेले विशेषाधिकार त्यांच्या बुद्धीमत्तेस तल्लख बनवित आहेत. त्यामुळे

दोन पिढ्यांमधील अंतर एक संघर्ष Read More »

जगणे इतके कठीण का झाले?

 जीवन म्हणजे जगण्यातील कुतूहल. जीवन म्हणजे क्षणा – क्षणांचे ऋणानुबंध. जीवन म्हणजे सुख – दु:खांचा ऊन सावल्यांचा खेळ. जीवन म्हणजे सोहळा. जीवन म्हणजे आपल्या जगण्यातून जीवनाचे प्रतिनिधीत्व करणे. हे जरी खरे असले तरी आज आपण स्वत:ला पडताळून पाहण्याची गरज आहे कि आपल्याला जीवनाचा परिपूर्ण असा अर्थ कळला आहे किंवा नाही. कारण आपण सगळे आज जीवावर

जगणे इतके कठीण का झाले? Read More »

एकटेपणाने आयुष्य वेढले

 आपण ह्या जगात एकटे जन्मास येतो आणि ह्या जगातून निरोप घेत असतांनाही एकटेच असतो. जे जीवनात आपल्या बरोबर असतात. तसेच आपण गेल्यानंतर आपल्या मृत शरीरावर अंतिम संस्कार होईस्तोवर थांबलेले असतात ते आपले सहप्रवासी असतात. आपण जिवंतपणी आपल्या सहप्रवास्यांच्या आयुष्यातही आपले योगदान देत असतो. तरीही आपला प्रवास मात्र हा फक्त आपल्याबरोबर एकट्यानेच सुरू असतो. असे असतांना

एकटेपणाने आयुष्य वेढले Read More »

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा

 समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक जातीधर्मांना, वंचितांना त्याचबरोबर स्त्रियांनाही मोठा संघर्ष करावा लागला. स्त्रियांचा संघर्ष तर पुरुषी मानसिकतेशी आजतागायत सुरूच आहे. समाजातील पुरुषी मानसिकता जी स्वत:ला स्त्रियांच्या तुलनेत वरचढ समजते. ती युगा नु युगांपासून चालीरीती व रूढी परंपरांच्या आडून स्त्रियांना जिवंतपणीच नरकयातना देत आली आहे. तरीसुद्धा स्त्रियांनी अनेक अग्नीदिव्यान्ना पार करत आपले समाजातील स्थान

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा Read More »

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य

 आपल्याला झोप येणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या प्रमाणेच पशू पक्षीही झोपत असतात. आपण अंगमेहनत करून किंवा मानसिकरीत्या थकलो कि आपल्याला आपोआपच झोप लागते. एक शांत झोप घेतल्यानंतर आपल्याला ताजेतवाने व स्फूर्तीदायक वाटू लागते. तसेच पुन्हा मेहनत करण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. कारण शांत झोप घेतल्यामुळे केवळ आपल्या शरीरासच आराम मिळत नाही. तर आपल्या

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य Read More »

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या परिस्थितीत कित्येक घरांमध्ये तरुण मुलांना आपली कारकीर्द निवडण्याची संधी दिली जात नाही. त्याचबरोबर आई वडीलांचा जास्तीत जास्त रोख मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनविण्याकडे असतो. आपल्या मुलांच्या जीवनातील एवढा महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना ते केवळ आपल्या आर्थिक क्षमतांचा, आपल्या इच्छेचा व आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार प्राथामिकतेवर ठेवत असतात. परंतू ते करत असतांना मुलांच्या क्षमतांना व

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य Read More »