लोकात मिसळण्याचे दडपण
पूर्वी लोकात मिसळणे हा सर्वस्वी मानापमानाचा विषय होता. त्यामुळे लग्न समारंभ ह्यात जास्तीत जास्त लोकांना आदरातिथ्याने आमंत्रित करून. आपल्या आयुष्यात मधुर संबंधांचा विस्तार केला जात असे. कारण तेव्हा सामाजीकरण हे एकात्मतेचे किंवा एकजुटतेचे प्रतिनिधीत्व करत असे. मग ते एका गावाचे असो एका वसाहतीचे असो किंवा विशिष्ट जाती धर्माचे असो. कोणत्याही निमित्ताने लोकांनी एकत्र येवून. आपले […]
लोकात मिसळण्याचे दडपण Read More »