Rekha

Img

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा

एका मुलीचे मुलगी असणे ही तिच्या वरचीच एक मोठी जबाबदारी आहे. कारण मुलगी ही निसर्गाची अलैकिक देण असते. जिच्यावर सृजनाचे कार्य पार पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असते. त्यानंतर बालसंगोपन बालसंस्कार करण्याचा महत्वाचा टप्पा देखील त्यांच्याच जबाबदार हातात असतो. तेव्हा एका मुलीचा जन्म हा अनेक भूमिकांच्या माध्यमातून अनेक उद्देश्य पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. एकप्रकारे परोपकाराचे जगणे त्यांच्या […]

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा Read More »

आई बाबा

 आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच मुलांना ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. तसेच त्यामागचे हे देखील महत्वाचे कारण असते कि फक्त आई वडीलांचेच मुलांवर विनाअट प्रेम असते. ह्या संपूर्ण विश्वात मुलांना हे प्रेम इतर कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत

आई बाबा Read More »

विश्वास

विश्वास ही आपल्या अंतकरणातील अशी संपत्ती आहे. जीचे आपल्या माध्यमातून कोणास पाठबळ देणे म्हणजे त्याच्यात प्राण फुंकण्यासारखे असते. परंतू हे जग मात्र शिष्टाचारांच्या व कठोर नियमांच्या धारधार शस्त्रांच्या टोकावर एकमेकांशी व्यवहार करत असते. औपचारीकतेच्या निष्ठूर शब्दांनी कोमल हृदयाची चाळण करत असते. कारण आपण आपसातील विश्वासाची एक अदृश्य परंतू बळकट तार अक्षरशा नष्ट करून टाकलेली आहे.

विश्वास Read More »

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात

‘स्त्रि जन्मा ही तुझी कहानी’ हे वाक्य प्रत्येक स्त्रिच्या आयुष्याला अधोरेखित करते.  कारण प्रत्येक स्त्रिची एक निराळी व अनोखी गोष्ट असते. प्रत्येकीला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या मोर्च्यावर लढा द्द्यावा लागतो. कारण स्त्रियांचे आयुष्य केवळ त्यांच्यापुरते सीमित नसते. तर निसर्गानेच त्यांना काही जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात. तसतसे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य वळण घेत जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया ते स्वीकारण्यास स्वत:ला समर्थ बनवत

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात Read More »

मैत्री

 ज्याच्या जवळ बोलतांना व आपल्या मनातील भाव व्यक्त करतांना लज्जा किंवा संकोच वाटत नाही. ज्याच्याशी कधीही खोटे बोलावेसे वाटत नाही. ज्याला फसवावेसे वाटत नाही. ज्याच्या जवळ पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघड करण्यास कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दु:खाशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप

मैत्री Read More »

रेशमाचे बंध

नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ

रेशमाचे बंध Read More »

हुतात्म्यांच्या गौरवगाथा

जे देशासाठी लढले,              ते अमर हुतात्मे झाले      तो तुरूंग तो उपवास,              सोसीला किती वनवास      कुणी फासावरती चढले,             ते अमर हुतात्मे झाले      झगडली झुंजली जनता,             मग स्वतंत्र झाली माता      हिमशिखरी ध्वज फडफडले,             ते

हुतात्म्यांच्या गौरवगाथा Read More »

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा

माणुसकीचे जतन करणे म्हणजे मानवी देहात राहून नैतिकतेने जीवन जगणे होय. आपण सर्व विविध जाती धर्म व संप्रदायात विखुरलेले असतो. त्याचप्रमाणे आपआपल्या धर्माची थोरवी आजीवन गात राहतो. परंतू माणुसकीची कास धरून जगणे आपल्यापैकी प्रत्येकास जमत नाही. कारण माणुसकीचा मार्ग साधा सरळ असला तरी स्वार्थाने बरबटलेल्या आपल्या वैचारिक पातळीस त्याचे मोल सहजा सहजी कळत नाही. खरेतर

देहाच्या तिजोरीत माणुसकीचा ठेवा जपावा Read More »

पन्नाशीनंतरचे जीवन

जीवन जगण्याचा मोह हा आयुष्याचा शेवटचा क्षण उरलेला असतांनाही माणसाला आवरता येत नाही. कारण जगण्याचा अर्थच मुळात संलग्नतेशी जुळलेला आहे. परंतू वयाची पन्नाशी हा जीवनाचा असा पाडाव असतो. जिथून आपण आपल्याद्वारे ह्या जगात झालेला पसारा आवरण्यास सुरवात केली पाहिजे. आपल्या हातून अनावधानाने तसेच हेतूपूर्वक घडलेल्या चुकांचे परिमार्जन केले पाहिजे. स्वत:ला माफ करण्याच्या प्रक्रियेतून घेवून गेले

पन्नाशीनंतरचे जीवन Read More »