Rekha

पाळीव प्राण्यांचा सहवास

 अनादी काळापासून प्राणि हे माणसाचे मित्र राहिले आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उत्तमरीतीने वापरही केलेला आहे. पूर्वी जेव्हा वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला नव्हता. तेव्हा घोडा, बैलगाड्या ह्यांच्या सहाय्याने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असत. तसेच शेती करण्यासाठी बैलाचा व गाढवाचा वापर करण्यात येत असे. माल वाहतुकीसाठीही गाढवांचा वापर केल्या जात असे. तसेच राज्यांच्या सिमा […]

पाळीव प्राण्यांचा सहवास Read More »

पती-पत्नीच्या नात्यात अंतर

 नाती दोन व्यक्तींच्या संबंधांना नावच देत नाहीत तर त्या नावानुरूप एकमेकांना पुरकही असतात. त्याचप्रमाणे एकाची कमतरता दुसरा भरून काढतो व अशाप्रकारे त्या नात्यास परीपुर्ण बनवीले जाते. असेच काहीसे असते पती-पत्नीचे नाते. जे एकमेकांच्या समर्पणाने शेवटपर्यंत निभावले जाते. त्यांच्या एक-दुसर्‍यावरच्या प्रेमाने त्याला कस्तुरीचा सुगंध लाभतो. तर जीवनातील कठिण समयी परस्परांना दिलेल्या अजोड साथीने त्या नात्याचे सोने

पती-पत्नीच्या नात्यात अंतर Read More »

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे Read More »

मनातील भावनांचे साम्राज्य

आपल्या शरीराचा अदृश्य भाग म्हणजे आपले मन. मनातील आंतरीक जगाशिवाय आपले शरीर केवळ यंत्रासम असते. कारण भावनांचा आपल्या व्यक्तीमत्वावर प्रभाव असतो. कधिकधी उत्तम शारिरीक ठेवण असलेली व सुंदर चेहर्‍याची माणसेही आपल्याला विदृप वाटत असतात. कारण त्यांचे मन स्वच्छ व निर्मळ नसते. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कृतीस भावनांची जोड नसेल तर आपण कोणाच्याही हृदयाला स्पर्श करू शकत

मनातील भावनांचे साम्राज्य Read More »

आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार

आपले स्वत:बरोबरचे नाते Read More »

स्त्रिजन्म – एक आव्हान

 घरात मुलीचा जन्म होणे तसेच तिच्या बालपणीचा काळ कोणत्याही कुटूंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. कारण त्यांच्यातील खट्याळपणा व निरागसपणा हा कुटूंबियांना वेड लावणारा असतो. त्या गोंडस चिमुकल्या रुपाचे लाड-कौतुक करणे, त्यांना अंगा-खांद्यावर खेळवणे म्हणजे कमालीची सुखावणारी गोष्ट असते. त्यासोबत घरात मुलगी जन्मास येणे म्हणजे तिच्या रुपाने लक्ष्मीचे आगमन होणे असेही मानले जाते. काही धर्मपरंपरेत मुलींना अगदी

स्त्रिजन्म – एक आव्हान Read More »

युवक दिशा हरवीलेले

युवावस्था हा मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. कारण युवावस्थेतील ह्या काळात माणसात पटीने हिंमत, उमेद व गगनचुंबी स्वप्न असतात. आपल्या आयुष्याला हवे तसे वळण देण्यासाठी युवक झंझावातासारखे बेभान  झालेले असतात. युवावस्थेच्या ह्या सुवर्ण काळात युवकांना सर्वकाही शक्य वाटत असते. त्यांच्यासाठी अशक्य ते काहीच नसते. परंतू युवकांचा हा जोश  देशप्रेमासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, स्त्रियांच्या रक्षणार्थ तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात कठोर पावले

युवक दिशा हरवीलेले Read More »

इच्छा तिथे मार्ग

जीवनाच्या विवीध रंगी छटा विलोभनीय असतात. तसेच आपल्या मनाला भुरळ पाडणार्‍या व गुंतवून ठेवणार्‍या असतात. कौटूंबिक सुखाची उबदार चादर ओढून भविष्याची सुखस्वप्न बघत आयुष्याची कल्पना करूनही परमानंद प्राप्त होतो. आपल्या कल्पनेतील आयुष्यात केवळ सुखच असते दु:खाची छायाही आपण त्यावर पडू देत नाही. ज्या कुटूंबात तसेच ज्या परिस्थितीत आपण जन्म घेतो त्यालाच आपले सर्वस्व मानून त्याचा

इच्छा तिथे मार्ग Read More »

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज

माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात.

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज Read More »

स्त्रिधन

 घरात मुलीचे आगमन झाल्यावर आई-वडीलांना आनंद होण्यासोबतच एका मोठ्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव होते. कारण आई-वडील मुलीला परक्याचे धन मानतात. समाजनियमानुसार मुली आई-वडीलांच्या घरात पाहुण्याच असतात. आपल्या आयुष्याचा काही काळ तिथे घालवून त्या दिल्या घरी निघून जातात. आणि तेच त्यांचे खरे आयुष्य व घर असते. परंतू आई-वडीलांना आपल्या मुली प्राणांहून प्रिय असतात. त्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे

स्त्रिधन Read More »