Rekha

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य

 आपण लहानपणी आपल्या वडीलधार्‍यांकडून तसेच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेक प्रतिस्पर्धांच्या गोष्टी ऐकल्या आहेत आणि त्यातून बोधही घेतला आहे. जसे ससा आणि कासवाची प्रसिद्ध गोष्ट. कासवाच्या निरंतर प्रयासाने ससा, जो चपळ आणि वेगवान होता त्यालाही हरवीले. त्या दोघांच्या पळण्याच्या वेगात प्रचंड तफावत असूनही त्या स्पर्धेत कासव जिंकले. कारण कासवाने स्वत:ला व स्वत:च्या क्षमतांना पुर्णपणे स्विकारले होते. त्याला हेही […]

प्रतिस्पर्धा आणि मानसिक स्वास्थ्य Read More »

गृहिणी आणि मानसिक थकवा

आपण जे काम रोज करतो. ते आवडीचे नसेल आणि मनाविरूद्ध करावे लागत असेल. तर आपल्याला मानसिक आणि शारिरीक थकवा हा येणारच. कारण ते काम करून आपल्याला सहाजिकच कोणताही आनंद होणार नाही. तसेच गृहिणींना करावी लागणारी सर्वच कामे ही स्वखुशीने करावी अशी नसतात. परंतू एखाद्या स्त्रिने जर ते काम स्वेच्छेने स्विकारले असेल तर मात्र ती त्या

गृहिणी आणि मानसिक थकवा Read More »

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य

आपले जीवन तीन टप्प्यांमधे वाटलेले असते. त्यातील पहिला टप्पा म्हणजे आपले बालपण. बालपणीचा काळ हा जीवनातील अत्यंत सुखावह काळ मानला जातो. कारण तेव्हा आपले मन निरागस असते व आकार घेत असते. भविष्यातील एक भव्य भवन उभारण्याच्या दिशेने त्याने आपली निर्दोष व निष्पाप पावले उचलली असतात. त्या काळात कोणत्याही प्रकारच्या भीतीने आपल्यात जन्म घेतलेला नसतो. त्यामुळे

आजीवन चिरतरूण राहण्याचे रहस्य Read More »

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार

 निसर्गानेच स्त्रि आणि पुरूषास वेगवेगळे गुणधर्म देवून घडवीले आहे. स्त्रिया भावनाशील असतात आणि त्यांना भावनेची भाषा कळते. त्याचप्रमाणे  त्यांच्या कडे भावना व्यक्त करण्यासाठी एक अस्त्र असते ते म्हणजे त्यांचे अश्रू. स्त्रियांच्या भावना समजून घेवून  त्यांचे मन जिंकणे अत्यंत सोपे असते. याच्या  अगदी उलट पूरूष असतात. पुरूषांना शौर्य व पराक्रमाची भाषा कळते. ह्याचा अर्थ हा नाही

स्त्रिया आणि पुरूषी अहंकार Read More »

स्त्रिया आणि वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त

घराला घरपण तेव्हा येते जेव्हा बाहेरून आलेल्या व्यक्तीने अंगणात पाय ठेवता क्षणी त्याला त्याच्या अवती-भोवती सकारात्मक व मनास प्रसन्न करणारे वातावरण अनुभवास येते आणि त्यामुळे त्याला एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा तिथे यावेशे वाटते. कारण घर लहान आहे किंवा मोठे,  झोपडी आहे किंवा बंगला ह्या गोष्टीचा तिळमात्रही फरक पडत नाही. त्यापेक्षा घरातील निट-नेटकेपणा तसेच घराची स्वच्छता 

स्त्रिया आणि वस्तू ठरलेल्या जागेवर ठेवण्याची शिस्त Read More »

इनोव्हेटीव्ह मॉम

आयुष्यभर एका प्रामाणिक गृहिणीचे कर्तव्य निभावणारी ‘आई’ जी रोज सकाळी न चुकता सर्वांच्या अगोदर उठते. घरातील प्रत्येकाचे वेळापत्रक तिला तोंडपाठ असते. प्रत्येकास वेळेत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता यावे ह्यासाठी तिची  दररोज सकाळी केविलवाणी धडपड चाललेली असते. आईच्या भरवशावर सगळेजण मात्र बिनधास्त असतात. तसेच प्रत्येकाची आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी घाई सुरू असते. सर्वांच्या आंघोळी आटोपतात आणि बादली कपड्यांनी जड

इनोव्हेटीव्ह मॉम Read More »

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान

आपल्या संस्कृतीत स्त्रियांना लक्ष्मीचे स्वरूप समजल्या जाते. कारण निसर्गाने स्त्रियांना जे वात्सल्य, मातृत्व तसेच मांगल्याचं लेणं बहाल केलेलं आहे ते अतुलनीय आहे. ह्या देणग्या त्यांना आणखीच श्रेष्ठ बनवीतात. स्त्रिया त्यांच्या मायेने चार भिंतींना  घराचे स्वरूप देतात. तसेच घरात हसतमुखाने वावरणार्‍या स्त्रिया त्या घरासाठी प्रगतीचे द्वार उघडतात. एक सुसंस्कृत स्त्रि संपुर्ण घराला सुसंस्कृत बनवीते. स्त्रिचे पावीत्र्य, तिची सात्वीकता, तिचे सद्वीचार

घरात स्त्रियांचे आर्थिक योगदान Read More »

आभारी असणे हे महत्वाचे आहे

आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेशी जोडले गेले आहोत. ही विशाल उर्जा जी अदृश्य रूपात आपल्या आयुष्यात कायम कार्यरत असते. तिचे असणे एक शाश्वत सत्य आहे. ती ह्या भूतलावरील प्रत्येक सुक्ष्म जीवजंतूंपासून ते वनस्पतीपर्यंत, प्राणीमात्रांपासून ते मनुष्यापर्यंत सर्वांवर एकसारखी छत्र धरून असते. जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्यावेळी आपल्या वर्तनातील प्रामाणिकपणा आणि अखंडत्व

आभारी असणे हे महत्वाचे आहे Read More »

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस

 निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस Read More »

आई बाबा

आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. त्यामागचे कारण हे असते कि त्यांचे मुलांवर विनाअट प्रेम असते. आणि मुलांना हे प्रेम त्यांच्या व्यतीरीक्त आणखी कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे सगळे लाड-कौतुक पुरवीतात आणि त्यांना सर्वकाही पूरे पडावे ह्याकरीता रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्या

आई बाबा Read More »