Rekha

आभारी असणे हे महत्वाचे आहे

आपण सगळे सृष्टीच्या विशाल उर्जेशी जोडले गेले आहोत. ही विशाल उर्जा जी अदृश्य रूपात आपल्या आयुष्यात कायम कार्यरत असते. तिचे असणे एक शाश्वत सत्य आहे. ती ह्या भूतलावरील प्रत्येक सुक्ष्म जीवजंतूंपासून ते वनस्पतीपर्यंत, प्राणीमात्रांपासून ते मनुष्यापर्यंत सर्वांवर एकसारखी छत्र धरून असते. जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याकडे कोणाचेही लक्ष नसते त्यावेळी आपल्या वर्तनातील प्रामाणिकपणा आणि अखंडत्व […]

आभारी असणे हे महत्वाचे आहे Read More »

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस

 निसर्गाने स्त्रियांना विशेष घडविले आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीत त्यांना खास मानही आहे. स्त्रिया घरा-दाराची शोभा वाढवितात. त्यांच्यावर निसर्गाने सृजनाचे महत्वपूर्ण कार्यही सोपविले आहे. त्यामुळे त्यांना लाभलेल्या अनेक विशेषतांमध्ये त्यांचे मांगल्य आणि मातृत्व हे वरदानच समजले पाहिजे. कारण त्यास जोपासण्यासाठी त्यांच्या हृदयात माया, ममता, वात्सल्य हे विलक्षण आईपणाचे गुणधर्म जन्मताच रुजविले गेलेले असतात. तसेच त्यांना भविष्यात

स्त्रियांच्या आयुष्यातील ते अवघड पाच दिवस Read More »

आई बाबा

आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. त्यामागचे कारण हे असते कि त्यांचे मुलांवर विनाअट प्रेम असते. आणि मुलांना हे प्रेम त्यांच्या व्यतीरीक्त आणखी कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे सगळे लाड-कौतुक पुरवीतात आणि त्यांना सर्वकाही पूरे पडावे ह्याकरीता रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्या

आई बाबा Read More »

Img

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा

एका मुलीचे मुलगी असणे ही तिच्या वरचीच एक मोठी जबाबदारी आहे. कारण मुलगी ही निसर्गाची अलैकिक देण असते. जिच्यावर सृजनाचे कार्य पार पाडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असते. त्यानंतर बालसंगोपन बालसंस्कार करण्याचा महत्वाचा टप्पा देखील त्यांच्याच जबाबदार हातात असतो. तेव्हा एका मुलीचा जन्म हा अनेक भूमिकांच्या माध्यमातून अनेक उद्देश्य पूर्ण करण्यासाठी झालेला असतो. एकप्रकारे परोपकाराचे जगणे त्यांच्या

मुलीचा जन्म – जबाबदारी आणि आशा Read More »

आई बाबा

 आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच मुलांना ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. तसेच त्यामागचे हे देखील महत्वाचे कारण असते कि फक्त आई वडीलांचेच मुलांवर विनाअट प्रेम असते. ह्या संपूर्ण विश्वात मुलांना हे प्रेम इतर कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपत

आई बाबा Read More »

विश्वास

विश्वास ही आपल्या अंतकरणातील अशी संपत्ती आहे. जीचे आपल्या माध्यमातून कोणास पाठबळ देणे म्हणजे त्याच्यात प्राण फुंकण्यासारखे असते. परंतू हे जग मात्र शिष्टाचारांच्या व कठोर नियमांच्या धारधार शस्त्रांच्या टोकावर एकमेकांशी व्यवहार करत असते. औपचारीकतेच्या निष्ठूर शब्दांनी कोमल हृदयाची चाळण करत असते. कारण आपण आपसातील विश्वासाची एक अदृश्य परंतू बळकट तार अक्षरशा नष्ट करून टाकलेली आहे.

विश्वास Read More »

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात

‘स्त्रि जन्मा ही तुझी कहानी’ हे वाक्य प्रत्येक स्त्रिच्या आयुष्याला अधोरेखित करते.  कारण प्रत्येक स्त्रिची एक निराळी व अनोखी गोष्ट असते. प्रत्येकीला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या मोर्च्यावर लढा द्द्यावा लागतो. कारण स्त्रियांचे आयुष्य केवळ त्यांच्यापुरते सीमित नसते. तर निसर्गानेच त्यांना काही जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात. तसतसे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य वळण घेत जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया ते स्वीकारण्यास स्वत:ला समर्थ बनवत

स्त्रिया स्वत:चे जीवन स्वत: घडवू शकतात Read More »

मैत्री

 ज्याच्या जवळ बोलतांना व आपल्या मनातील भाव व्यक्त करतांना लज्जा किंवा संकोच वाटत नाही. ज्याच्याशी कधीही खोटे बोलावेसे वाटत नाही. ज्याला फसवावेसे वाटत नाही. ज्याच्या जवळ पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघड करण्यास कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दु:खाशी आपण खऱ्या अर्थाने एकरूप

मैत्री Read More »

रेशमाचे बंध

नात्यांच्या विश्वात पवित्र प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी विणलेले नाते म्हणजेच बहिण-भावाचे नाते असते. कारण हे दोघेही एकाच घरात व एकाच आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतात आणि सोबतच लहानाचे मोठे होतात. त्यामुळे त्यांच्यात प्रेम तर असतेच त्यासोबत एकमेकांच्या खोड्या काढणे, आपसात रुसवे-फुगवे, एकमेकांचे अनुकरण करणे, आणि एकमेकांची मदत करणे ह्या गोष्टीही चालत असतात. तसेच त्यांच्या दरम्यान स्वारस्यही असते. भावाचा पुरुषार्थ केवळ

रेशमाचे बंध Read More »

हुतात्म्यांच्या गौरवगाथा

जे देशासाठी लढले,              ते अमर हुतात्मे झाले      तो तुरूंग तो उपवास,              सोसीला किती वनवास      कुणी फासावरती चढले,             ते अमर हुतात्मे झाले      झगडली झुंजली जनता,             मग स्वतंत्र झाली माता      हिमशिखरी ध्वज फडफडले,             ते

हुतात्म्यांच्या गौरवगाथा Read More »