Rekha

नऊरात्रींचे नऊ रंग

नऊरात्री हा दुर्गा मातेच्या दिव्य रुपांचा व स्त्रिशक्तीचा सोहळा आहे. स्त्रियांच्या मांगल्याचा व मातृत्वाचा सम्मान आहे. स्त्रियांनी प्रत्येक युगात त्यांच्यातील अविश्वसनीय क्षमतांना सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्रि सामर्थ्य हे कायमच पुजनीय व वंदनीय आहे. स्त्रियांनी समाज निर्मीत सिमांना ओलांडून आकाशाला गवसणी घातली आहे. आजच्या युगातील स्त्रियांची प्रगती बघता त्यांनी किती मोठा पल्ला गाठला आहे ह्याची […]

नऊरात्रींचे नऊ रंग Read More »

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा

आई ही एकमेव असते जिचा स्पर्श आणि मायेची उब नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही कळते. आणि तेव्हा पासूनच आई मुलांचे सर्वस्व होवून जाते. आई व मुलांच्या नात्याची नाळ कधिही तुटत नाही. ती आईच्या अंतर्मनातून मुलांच्या अंतर्मनापर्यंत कायमची जोडली जाते. मुलं शाळेतून किंवा खेळून बागडून घरी परतली कि सर्वप्रथम आईला शोधतात. आई दिसली की त्यांना बरे वाटते. अन्यथा

आईला एक व्यक्ती म्हणून पाठिंबा द्द्यावा Read More »

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती

  मुलं ही देवाघरची फुले असतात. त्याचप्रमाणे त्यांचे बालपणच खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनाची सुरवात असते. तसेच वयाचा एक महत्वाचा टप्पा असतो. त्याचप्रमाणे ही सुरवात प्रत्येकाची वेगवेगळी व अडचणींची असते. काही मुले अनाथाश्रमात वाढतात. काहींचे पालन पोषण रस्त्याच्या कडेने होते. कारण ती बेघर कुटूंबात जन्म घेतात. तर काही बेसुमार श्रीमंतीत लहानाची मोठी होतात. तर काहींना जन्मापासूनच गरिबीचे चटके

मुलांचे श्रेष्ठता गाठणे सर्वस्वी पालकांच्या हाती Read More »

घराचा प्राण

 घर हे प्रत्येकासाठीच एक भावूक करणारे ठिकाण असते. आपण जगात कोठेही फिरलो, कोठेही वावरलो तरी आपले मन घरी येण्यासाठी आतूर असते. कारण घरात आपल्या माणसांसोबतच्या गोड आठवणींची  साठवण असते. निस्वार्थ प्रेम व मायेची जमापुंजी असते. आपण कितीही चुकलो किंवा काहिही झाले तरी घर आपल्याला समजून घेतं. घर म्हणजे आपली पहिली शाळा असते. म्हणूनच प्रत्येकाला घराची अपरिमित

घराचा प्राण Read More »

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते

 मनुष्य पैसा व प्रसिद्धीच्या मोहात इतका बेभान झाला आहे कि त्याला विशाल सृष्टीच्या ताकदीचा व जादूचा विसर पडला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी कायम धडपडत असतो. परंतू सृष्टीची जादू मात्र क्षणाक्षणाला सर्वत्र पसरत असते. तसेच त्याचे लाभही आपल्या कळत नकळतपणे आपल्या पदरात पडत असतात. आपल्या आसपास एक उर्जा निरंतर  कार्यरत असते. जी

प्रत्येकक्षणी काहितरी विस्मयकारक घडत असते Read More »

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार

  मुलींची कल्पनाशक्ती ही प्रबळ असते. त्याद्वारे त्या भविष्यात आपल्या जीवनाच्या जोडीदाराबरोबरची अनेक सुखस्वप्ने बघत असतात. त्याचप्रमाणे त्याच सुखद भावनांच्या साथीने वेळ आल्यावर कल्पनेतील नविन जीवनाची खरीखुरी सुरवात देखील करतात. त्यांच्या स्वप्नांच्या जगात  दु:खाला कोठेही थारा नसतो. अशाप्रकारे त्यांच्या स्वप्नातील जग एकेदिवशी प्रत्यक्षात साकार होते. जीवनातील त्या आनंदापुढे त्यांना आकाशही ठेंगणे वाटू लागते. तसेच  त्या सुखद अनुभूती

स्वाभिमान हा स्त्रियांचा अलंकार Read More »

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या युगात माणसाच्या पेशावरून त्याची अधिकाधिक गणना केली जाते. त्याचप्रमाणे तशीच त्याला वागणूक सुद्धा दिली जाते. समाजात नोकरीत अधिकाऱ्याच्या  पदावर असलेले, आपण उच्च दर्ज्याची कामे करत असल्याचा अविर्भाव असलेले तसेच आपले कोणावाचून काहिही अडू शकत नाही अशी खात्री असलेले लोक असतात. ज्यांना केवळ ते आर्थिकरीत्या सबळ असल्यामुळे  संपुर्ण जग जिंकल्याचा आभास होत असतो. कारण ते

कामगारांचे मानसिक स्वास्थ्य Read More »

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व

 भारतात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या जन्मदिवशी म्हणजे 5 सप्टेबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात येतो. कारण शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून यावेत यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशिल होते. त्याचबरोबर राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक असल्यामुळे त्या पेशाविषयी त्यांना वाटणारे प्रेम व जिव्हाळा तसेच त्यासाठी त्यांनी केलेले 40 वर्षाचे कार्य याचा सम्मान करण्यासाठी म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून घोषीत

आपल्या आयुष्यात ”शिक्षकांचे” महत्व Read More »

शेतीचे महत्व

पूर्वीच्या काळात शेती हाच मुख्य व्यवसाय होता. तेव्हा माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते होते. आधुनिकीकरणाची झळही माणसापर्यंत पोहोचली  नव्हती. शेती व्यवसायास पोषक हवामानही होते. त्या काळात स्वमालकीचा शेती करण्यायोग्य जमीनीचा तुकडा असणे म्हणजे मोठी गोष्ट असायची. आणि ज्याच्याकडे जेवढी जास्त जमीन असेल तो सावकार किंवा जमीनदार असायचा. समाजात तेव्हा शेतीशी निगडीत सणवार आणी त्यासंबंधीत रुढीपरंपरांना महत्व

शेतीचे महत्व Read More »

मुलगी लाडाची

घरामध्ये मुलगी जन्मास येणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट असते. कारण तीची उर्जा जन्मताच स्त्रीत्वाच्या गुणविशेषांनी सकारात्मक असते. त्यामुळे घरात चैतन्य पसरते. अशाप्रकारे मुलीच्या येण्याने घरादारास सुख समृद्धी प्राप्त होते. मुलगी आपल्या चिमुकल्या सोनपावलांनी केवळ आपल्या घरातच नव्हे तर आपल्या आयुष्यात व आपल्या हृदयातही प्रवेश करते. तसेच ती तिच्या लोभसवाण्या बालरूपात प्रत्येकास वेड लावत असते. त्यामुळे

मुलगी लाडाची Read More »