Rekha

विकास आणी त्याचा अर्थ

विकसीत होत जाणे तसेच प्रगती करणे हा सृष्टीचाच नियम आहे. निसर्गाच्या नियमात प्रत्येक अतिसुक्ष्म, सुक्ष्म गोष्टींचाही विचार असतो. त्यात सृष्टी व जीवसृष्टी यांच्यात ताळमेळ असतो. एका गोष्टीमुळे दुसरीचा विकास होण्यास आपोआपच मदत होते. जमीन आईप्रमाणे तिच्यावर वास्तव्य करणार्‍या जीवजंतू, वनस्पतींचा सांभाळ करते. जेव्हा ग्रिष्माच्या रखरखत्या उन्हाने जमिनीच्या पोटातील पाणि दुरवर निघून जाते तरिसुद्धा काही वनस्पती जमिनीवर तग […]

विकास आणी त्याचा अर्थ Read More »

आपली अद्वितीय ओळख

सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्‍यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची

आपली अद्वितीय ओळख Read More »

आत्मसन्मानाचा प्रवास

 घरात मुलगी जन्मास आली कि तिच्या येणाने घरादारात नवचैतन्य पसरते. तसेच तिच्या गोड सहवासाने कुटूंबियांच्याही जीवनाला सकारात्मकरीत्या कलाटणी मिळते. असा विलक्षण अनुभव प्रत्येक जण घेतो. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो. म्हणूनच मुलींचा जन्म सौभाग्याने होतो असे म्हंटले जाते. मुली लहानाच्या मोठ्या होत असतांना आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी झटत असतात. मुलींना

आत्मसन्मानाचा प्रवास Read More »

पाळीव प्राण्यांचा सहवास

 अनादी काळापासून प्राणि हे माणसाचे मित्र राहिले आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उत्तमरीतीने वापरही केलेला आहे. पूर्वी जेव्हा वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला नव्हता. तेव्हा घोडा, बैलगाड्या ह्यांच्या सहाय्याने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असत. तसेच शेती करण्यासाठी बैलाचा व गाढवाचा वापर करण्यात येत असे. माल वाहतुकीसाठीही गाढवांचा वापर केल्या जात असे. तसेच राज्यांच्या सिमा

पाळीव प्राण्यांचा सहवास Read More »

पती-पत्नीच्या नात्यात अंतर

 नाती दोन व्यक्तींच्या संबंधांना नावच देत नाहीत तर त्या नावानुरूप एकमेकांना पुरकही असतात. त्याचप्रमाणे एकाची कमतरता दुसरा भरून काढतो व अशाप्रकारे त्या नात्यास परीपुर्ण बनवीले जाते. असेच काहीसे असते पती-पत्नीचे नाते. जे एकमेकांच्या समर्पणाने शेवटपर्यंत निभावले जाते. त्यांच्या एक-दुसर्‍यावरच्या प्रेमाने त्याला कस्तुरीचा सुगंध लाभतो. तर जीवनातील कठिण समयी परस्परांना दिलेल्या अजोड साथीने त्या नात्याचे सोने

पती-पत्नीच्या नात्यात अंतर Read More »

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे Read More »

मनातील भावनांचे साम्राज्य

आपल्या शरीराचा अदृश्य भाग म्हणजे आपले मन. मनातील आंतरीक जगाशिवाय आपले शरीर केवळ यंत्रासम असते. कारण भावनांचा आपल्या व्यक्तीमत्वावर प्रभाव असतो. कधिकधी उत्तम शारिरीक ठेवण असलेली व सुंदर चेहर्‍याची माणसेही आपल्याला विदृप वाटत असतात. कारण त्यांचे मन स्वच्छ व निर्मळ नसते. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही कृतीस भावनांची जोड नसेल तर आपण कोणाच्याही हृदयाला स्पर्श करू शकत

मनातील भावनांचे साम्राज्य Read More »

आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार

आपले स्वत:बरोबरचे नाते Read More »

स्त्रिजन्म – एक आव्हान

 घरात मुलीचा जन्म होणे तसेच तिच्या बालपणीचा काळ कोणत्याही कुटूंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. कारण त्यांच्यातील खट्याळपणा व निरागसपणा हा कुटूंबियांना वेड लावणारा असतो. त्या गोंडस चिमुकल्या रुपाचे लाड-कौतुक करणे, त्यांना अंगा-खांद्यावर खेळवणे म्हणजे कमालीची सुखावणारी गोष्ट असते. त्यासोबत घरात मुलगी जन्मास येणे म्हणजे तिच्या रुपाने लक्ष्मीचे आगमन होणे असेही मानले जाते. काही धर्मपरंपरेत मुलींना अगदी

स्त्रिजन्म – एक आव्हान Read More »

युवक दिशा हरवीलेले

युवावस्था हा मनुष्याच्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. कारण युवावस्थेतील ह्या काळात माणसात पटीने हिंमत, उमेद व गगनचुंबी स्वप्न असतात. आपल्या आयुष्याला हवे तसे वळण देण्यासाठी युवक झंझावातासारखे बेभान  झालेले असतात. युवावस्थेच्या ह्या सुवर्ण काळात युवकांना सर्वकाही शक्य वाटत असते. त्यांच्यासाठी अशक्य ते काहीच नसते. परंतू युवकांचा हा जोश  देशप्रेमासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, स्त्रियांच्या रक्षणार्थ तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात कठोर पावले

युवक दिशा हरवीलेले Read More »